महाराष्ट्र

दाऊदला दम देणारे आणि कधी काळी दाऊदला संरक्षण देणारे सत्तेत असताना धमकीचा फोन आलाच कसा? भाजप आमदार

मुंबई: काल दुपारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान ‘मातोश्री’ ला उडवून देण्याची धमकी आल्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण तापलेलं आहे. दुबईवरुन दाऊदच्या हस्तकाने फोन करून ...

दाऊदला दम देणारे आणि कधी काळी दाऊदला संरक्षण देणारे सत्तेत असताना धमकीचा फोन आलाच कसा? भाजप आमदार

मुंबई: काल दुपारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान ‘मातोश्री’ ला उडवून देण्याची धमकी आल्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण तापलेलं आहे. दुबईवरुन दाऊदच्या हस्तकाने फोन करून ...

अहो कसला फोन,उलट दाऊद म्हणत असेल हाच मुख्यमंत्री पाहिजे

मुंबई: शिवसेनेचे श्रद्धास्थान असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्री उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. दुबईवरुन मातोश्रीवर चार फोन आल्याची बातमी समोर आली आहे. ...

शिवसेनेचा हा ढाण्या वाघ अडकला कोरोनाच्या विळख्यात

मुंबई: राज्यात कोरोना रुग्णांचे आकडे दररोज वाढतच आहे.कोरोनामुळे अशी भीषण परिस्थिती होत असताना महाराष्ट्रातील अनेक आमदारांना कोरोना झाला, त्यातून ते बरेसुद्धा झाले. पण आता ...

शिवसेनेचा हा ढाण्या वाघ अडकला कोरोनाच्या विळख्यात

मुंबई: राज्यात कोरोना रुग्णांचे आकडे दररोज वाढतच आहे.कोरोनामुळे अशी भीषण परिस्थिती होत असताना महाराष्ट्रातील अनेक आमदारांना कोरोना झाला, त्यातून ते बरेसुद्धा झाले. पण आता ...

कई तुफानों का रुख मोड चुका हुँ! खासदार संजय राऊतांचा विरोधकांवर निशाणा

मुंबई: मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत तुलना केल्यानंतर अभिनेत्री कंगणा राणावत आणि संजय राऊत यांच्यात मोठे शाब्दिक युद्ध रंगलेलं आहे. मुंबई ही मराठी माणसानचीच आहे ...

कई तुफानों का रुख मोड चुका हुँ! खासदार संजय राऊतांचा विरोधकांवर निशाणा

मुंबई: मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत तुलना केल्यानंतर अभिनेत्री कंगणा राणावत आणि संजय राऊत यांच्यात मोठे शाब्दिक युद्ध रंगलेलं आहे. मुंबई ही मराठी माणसानचीच आहे ...

२९ आमदार अन ८ मंत्र्यांना झालाय कोरोना, पावसाळी अधिवेशन कसे घेणार ठाकरे सरकार

नागपूर : राज्यात कोरोना रौद्र रूप धारण करीत असताना येत्या सात आणि आठ तारखेला पावसाळी अधिवेशन होणार आहे. कोरोनाच्या सावटात हे अधिवेशन होणार, हे ...

अहमदनगरच्या शिक्षकाने गाजवली दिल्ली; नारायण मंगलाराम यांचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरव

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- काल शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आभासी कार्यक्रमाद्वारे देशातील ४७ शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान केला. यामध्ये महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना राष्ट्रीय ...

अनिल देशमुखांना महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार आहे का ?

मुंबई : अलीकडेच कंगना राणावतने मुंबईत सुरक्षित वाटत नाही अशा आशयाचे वक्तव्य केले होते. त्यावर सध्या राज्यात चर्चा असून, कंगना राणावतनेही आपण मुंबईत येत ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!