महाराष्ट्र
बाळासाहेबांनी जो नियम पाळला तो उद्धव ठाकरेंनी मोडला – चंद्रकांत पाटील
कोल्हापूर : महाविकास आघाडी सरकारवर गेल्या वर्षभरात भाजप नेत्यांनी जोरदार टीकास्त्र सुरु ठेवलं असून हे सरकार एकमेकांच्या पायात पाय अडकून पडेल असं भाकीत वर्तवलं ...
‘उद्धव ठाकरेंना कॉपी करूनही उत्तर देता येणार नाही’; चंद्रकांत पाटलांची मिश्किल टीका
कोल्हापूर : राज्यात मागील वर्षी ऐनवेळी राजकीय गणित बदलल्यामुळे झालेलं सत्तांतर पाहायला मिळालं. भाजप-शिवसेनेच्या महायुतीला २०१९ निवडणुकांमध्ये बहुमत मिळालं. मात्र, काही मतभेदांमुळे शिवसेनेनं भाजपची ...
संजय राऊत पुन्हा एकदा घेणार उद्धव ठाकरेंची मुलाखत; विषयावरून वाढली उत्सुकता
मुंबई : शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जुलैमध्ये घेतलेली ‘अनलॉक मुलाखत’ प्रचंड गाजली होती. यानंतर या मुलाखतीवर भाजप ...
संजय राऊत पुन्हा एकदा घेणार उद्धव ठाकरेंची मुलाखत; विषयावरून वाढली उत्सुकता
मुंबई : शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जुलैमध्ये घेतलेली ‘अनलॉक मुलाखत’ प्रचंड गाजली होती. यानंतर या मुलाखतीवर भाजप ...
ठाकरे सरकारने मराठा विद्यार्थ्यांचा घात केला; विनोद पाटलांचे गंभीर आरोप
औरंगाबाद : महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या स्थगितीनंतर वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळालं. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास स्थगिती दिल्यानंतर राज्यभरात मराठा समाजाने आक्रमक होऊन आंदोलने केली. ...
लस कधी येणार हे सांगू शकत नाही, पण ती सर्वांना उपलब्ध करून देणार – नरेंद्र मोदी
नवी दिल्ली : गेले ८ महिने कोरोनाने देशात हाहाकार माजवला आहे. मधल्या काळात नव्या कोरोनाबाधितांचा रोजचा एकदा लाखांच्या जवळ पोहोचला होता. मात्र, यानंतर हा ...
१५ डिसेंबरनंतरच मुंबई लोकल सामान्यांसाठी सुरु होणार? इकबाल चहल यांचं सूचक विधान
मुंबई : कोरोना विषाणूला प्रतिबंध घालण्यासाठी राज्यासह देशात लॉकडाऊन करण्यात आला होता. या काळात सार्वजनिक वाहतूक देखील पूर्णपणे बंद करण्यात आली होती. तर, मुंबईकरांची ...
‘यांची पुढची चार वर्ष फक्त स्वप्न पाहण्यातच निघून जाणार’, संजय राऊतांचा दानवेंना टोला
मुंबई : या सरकारला वर्षपूर्ती होत असतानाच हे सरकार लवकरच पडेल अशी टीका भाजप नेत्यांनी पुन्हा सुरु केल्याचं दिसून येत आहे. ‘येत्या दोन ते ...
तुमचे मामा जलसंधारणमंत्री आहेत, मामांकडून निळवंडेचे काम करून घ्या, तुमची पाठ थोपटीन : कर्डिलेंचे तनपुरेंना आवाहन!
अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- निळवंडेच्या कालव्यांचे काम अनेक वर्षांपासून रखडले आहे. तुमचे मामा राज्याचे जलसंधारण मंत्री आहेत. जलसंधारण मंत्री जयंत पाटील मामांकडून तेवढे निळवंडे कालव्याचे काम ...
कोरोनापासून बचाव करण्यासाठी बाळासाहेब थोरातांनी सांगितले हे उपाय!
अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- दिवाळीनंतर पुन्हा राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. दिल्लीमध्येही कोरोनाची मोठी चिंताजनक परिस्थिती आहे. महाविकास आघाडी सरकारने कोरोनाच्या काळात चांगले काम केले ...