महाराष्ट्र

‘जी भांडी मोकळी असतात ती फार वाजतात, भरलेलं भांडं कधी वाजत नाही’, सुप्रिया सुळेंचा भाजप नेत्यांना टोला 

मुंबई : महाराष्ट्रात सत्तांतरासाठी जुळवाजुळव पूर्ण झाली असून दोन महिन्यात भाजपची सत्ता आणण्याचा दावा केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी केला आहे. ...

‘जी भांडी मोकळी असतात ती फार वाजतात, भरलेलं भांडं कधी वाजत नाही’, सुप्रिया सुळेंचा भाजप नेत्यांना टोला 

मुंबई : महाराष्ट्रात सत्तांतरासाठी जुळवाजुळव पूर्ण झाली असून दोन महिन्यात भाजपची सत्ता आणण्याचा दावा केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी केला आहे. ...

लहान मुलांना घेऊन प्रवास करण्याऱ्या महिलांना लोकलमध्ये बंदी !

मुंबई : कोरोना विषाणूला प्रतिबंध घालण्यासाठी राज्यासह देशात लॉकडाऊन करण्यात आला होता. या काळात सार्वजनिक वाहतूक देखील पूर्णपणे बंद करण्यात आली होती. तर, मुंबईकरांची ...

लहान मुलांना घेऊन प्रवास करण्याऱ्या महिलांना लोकलमध्ये बंदी !

मुंबई : कोरोना विषाणूला प्रतिबंध घालण्यासाठी राज्यासह देशात लॉकडाऊन करण्यात आला होता. या काळात सार्वजनिक वाहतूक देखील पूर्णपणे बंद करण्यात आली होती. तर, मुंबईकरांची ...

या सरकारच्या काळात अनेक नैसर्गिक आपत्ती, हे सरकार लवकरच कोसळणार; भाजपच्या माजी मंत्र्याचे भाकित!

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- महाविकास आघाडी सरकार म्हणजे महाराष्ट्रावर आलेले एक मोठे संकट असल्यासारखी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली आहे. या अनैसर्गिक सरकारच्या कालखंडात अनेक नैसर्गिक आपत्ती ...

मराठा आरक्षणावरून केंद्रासह राज्य सरकारने जबाबदारी झटकू नये; एकनाथ शिंदेंचा घरचा आहेर

मुंबई : महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या स्थगितीनंतर वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळालं. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास स्थगिती दिल्यानंतर राज्यभरात मराठा समाजाने आक्रमक होऊन आंदोलने केली. ...

मराठा आरक्षणावरून केंद्रासह राज्य सरकारने जबाबदारी झटकू नये; एकनाथ शिंदेंचा घरचा आहेर

मुंबई : महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या स्थगितीनंतर वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळालं. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास स्थगिती दिल्यानंतर राज्यभरात मराठा समाजाने आक्रमक होऊन आंदोलने केली. ...

‘सरकार आज पाडू, उद्या पाडू असे बोलले त्यांचेच दात या काळात पडलेत’

मुंबई : महाराष्ट्रात सत्तांतरासाठी जुळवाजुळव पूर्ण झाली असून दोन महिन्यात भाजपची सत्ता आणण्याचा दावा केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी केला होता. ...

सावधान… राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पुन्हा कोरोना वाढतोय!

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- अलीकडच्या काही दिवसांपासून नगरमध्ये कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. नगरमध्ये ऑक्टोबरमध्ये कोरोनाने एकाचाही मृत्यू झाला नसल्याची आकडेवारी होती. त्यामुळे कोरोनाचा ...

‘कित्येक वर्ष उलटतील, पण काळजावर झालेली ही जखम कधीही भरुन येणार नाही’ : उद्धव ठाकरे

मुंबई : मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यावेळी नागरिकांचे रक्षण करताना शहिद झालेल्या मुंबई पोलिस, एनएसजी, गृहरक्षक तसेच अन्य सुरक्षा दलातील अधिकारी, जवानांच्या शौर्य व त्यागाचे स्मरण ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!