महाराष्ट्र
कोरोना खरंच वाढतोय? जाणून घ्या राज्यातील आजची कोरोना रुग्णांची संख्या
मुंबई : गेले ८ महिने राज्यासह देशात कोरोनाने कहर माजवला आहे. सद्या कोरोनाचे भय कमी झाले असले तरी संकट मात्र कायम आहे. कोरोना लसींबाबत ...
येडीयुरप्पांच्या ‘मराठा विकास प्राधिकरण’ स्थापनेविरोधात कन्नड संघटनांकडून कर्नाटक बंद !
बंगळुरू: महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न हा महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासून अद्याप देखील न सुटलेला प्रश्न आहे. भाषावार प्रांत रचनेमुळे बेळगाव हा महाराष्ट्राचा भाग कर्नाटकमध्ये गेला. त्यामुळे या ...
डिसले गुरुजींच्या ‘या’ कृतीसमोर सात कोटींचं बक्षीसही ठेंगणं
मुंबई : युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार सोलापूरच्या परितेवाडी शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना दिला जाणार ...
मुंबईकरांना लोकल प्रवासाचा दिलासा मिळणार? येत्या ११ आणि १२ तारखेला महत्वाची बैठक
मुंबई : कोरोना विषाणूला प्रतिबंध घालण्यासाठी राज्यासह देशात लॉकडाऊन करण्यात आला होता. या काळात सार्वजनिक वाहतूक देखील पूर्णपणे बंद करण्यात आली होती. तर, मुंबईकरांची ...
‘या दोन तोंडी मांडगुळांची तेव्हा कुठे गेलेली मराठी अस्मिता?’
सिंधुदुर्ग : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मुंबई दौरा चांगलाच गाजला आहे. उत्तर प्रदेशमध्ये रोजगार वाढी व्हावी, गुंतवणूक वाढावी, नव्या योजनांची आखणी आदी ...
योगी आदित्यनाथ मुंबईत आल्याने उद्धव ठाकरेंची झोप उडाली; भाजपच्या मंत्र्याची जोरदार टीका
लखनौ : उत्तर प्रदेशात नोएडा इथं सर्व सोयी – सुविधांनी युक्त, अद्ययावत अशी जागतिक दर्जाची नवी चित्रनगरी अर्थात फिल्मसिटी उभारण्यात येणार असल्याची घोषणा उत्तर ...
योगी आदित्यनाथ मुंबईत आल्याने उद्धव ठाकरेंची झोप उडाली; भाजपच्या मंत्र्याची जोरदार टीका
लखनौ : उत्तर प्रदेशात नोएडा इथं सर्व सोयी – सुविधांनी युक्त, अद्ययावत अशी जागतिक दर्जाची नवी चित्रनगरी अर्थात फिल्मसिटी उभारण्यात येणार असल्याची घोषणा उत्तर ...
अक्षय कुमारने योगी महाराजांकडे ‘चोखलेल्या आंब्याची प्रेमकथा’ची स्क्रिप्ट सादर केली असेल!
मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बॉलिवूडमधील काही लोकांशी उत्तर प्रदेशातील फिल्म सिटीबाबत चर्चा केली. उत्तर प्रदेशातील फिल्म सिटीवरून राजकीय वातावरण चांगलचं ...
योगीजी पहिले उत्तरप्रदेश भयमुक्त करा मग व्यापाऱ्यांना, फिल्म अभिनेत्यांना बोलवा – राष्ट्रवादी
मुंबई – योगीजी पहिल्यांदा उत्तरप्रदेश भयमुक्त करा आणि मग फिल्म इंडस्ट्री नेण्याचा विचार करा असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी केला ...
मुंबईतून बॉलिवूड कोणीही अन्यत्र हलवू शकत नाही – रामदास आठवले
मुंबई – मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे.उद्योगनगरी आहे.अनेक उद्योगांप्रमाणे चित्रपटसृष्टीच्या उद्योगाला अनुकूल आहे.त्यामुळे मुंबईतून सिने उद्योग अन्यत्र कोणी हलवू शकत नाही. उत्तर प्रदेशात ...