महाराष्ट्र
ग्रामपंचायत निवणुकांसाठी राज ठाकरेंनी ठोकला शड्डू !
मुंबई : नुकत्याच राज्यात शिक्षक आणि पदवीधर निवडणुकींच्या तोफा थंडावल्या आहेत. विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या पाच जागांसाठी सुरळीतपणे निवडणुका पार पडल्यानंतर राज्य निवडणूक ...
मी प्रश्न सोडवणारच सांगून मुंबईला निघून जायचं ही उद्धव ठाकरेंची जुनी पद्धत – राणे
रत्नागिरी : आज औरंगाबादमधील नव्या पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजन कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मंत्री सुभाष देसाई, मंत्री एकनाथ शिंदे आदी ...
कौतुक तर होणारच: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ कृतीने दिसून आला त्यांचा साधेपणा
औरंगाबाद : आज औरंगाबादमधील नव्या पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजन कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मंत्री सुभाष देसाई, मंत्री एकनाथ शिंदे आदी ...
सामन्यांच्या खिशाला कात्री, पेट्रोल नव्वदीपार!
मुंबई : सद्या महागाईमुळे सामान्यांचे प्रचंड हाल होत आहेत. कोरोनाचा प्रसार देशात होताच, या रोगाला प्रतिबंध घालण्यासाठी देशभरात अचानकपणे टाळेबंदी करण्यात आली. या ताळेबंदीमुळे ...
शरद पवारांना शुभेच्छा देताना ‘त्या’ आठवणीने रांगड्या मुश्रीफांना अश्रू अनावर!
कोल्हापूर : माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचा आज ८० वा वाढदिवस. शरद पवार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद, ...
आजही नव्या कोरोना रुग्णांचा आकडा ५ हजारांखाली, तर कोरोनामुक्तांमध्येही घट!
मुंबई : गेले ८ महिने राज्यासह देशात कोरोनाने कहर माजवला आहे. सद्या कोरोनाचे भय कमी झाले असले तरी संकट मात्र कायम आहे. कोरोना लसींबाबत ...
मुंबईकरांचा लोकल प्रवास थेट पुढच्या वर्षीच? आयुक्तांचे संकेत
मुंबई : कोरोना विषाणूला प्रतिबंध घालण्यासाठी राज्यासह देशात लॉकडाऊन करण्यात आला होता. या काळात सार्वजनिक वाहतूक देखील पूर्णपणे बंद करण्यात आली होती. तर, मुंबईकरांची ...
‘आमची मुंबई खूप छान’, मुंबईत आलो म्हणजे मराठी आलंच पाहिजे
मुंबई : महाराष्ट्रात खासकरून मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी आलंच पाहिजे हा मुद्दा अनेकदा राजकीय ठरला. महाराष्ट्रात राहायचं म्हणजे मराठी आलं पाहिजे हा मुद्दा बरेचदा ...
मुख्यमंत्री आज पुणे-रत्नागिरी-सातारा दौऱ्यावर
मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (गुरुवारी) सातारा, रत्नागिरी व पुणे जिल्ह्य़ांचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात मुख्यमंत्री कोयनेच्या पोफळी जलविद्युत प्रकल्पाची तसेच ...
५ वी ते ८ वी च्या शाळा सुरु करण्याबाबत वर्षा गायकवाडांची महत्वाची माहिती!
मुंबई : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठीची योग्य ती खबरदारी घेऊन दिवाळीनंतर राज्यातील नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यात याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले ...