महाराष्ट्र

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय : आता ‘या’ अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांना देखील लागू होणार अनुकंपा धोरण

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना फार मोठा दिलासा दिला आहे. सध्या शासकीय सेवेतील एखाद्या गट क किंवा गट ड कर्मचाऱ्याचे ...

‘मुका मोर्चा म्हणाला तेव्हा संजय राऊत तुम्ही गांजाची की अफूची गोळी घेतली होती?’

सिंधुदुर्ग : केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावरुन राज्यात राजकीय रणकंद सुरु आहे. राणेंच्या टीकेनंतर राज्यभर त्यांच्याविरोधात निदर्शने करण्यात आली. ...

शेतकरी हवालदिल झाला असताना सरकार आणि विरोधक मात्र दुसऱ्याच गोंधळात; शेतकऱ्यांचा संताप

अहमदनगर : केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावरुन राज्यात राजकीय रणकंद सुरु आहे. राणेंच्या टीकेनंतर राज्यभर त्यांच्याविरोधात निदर्शने करण्यात आली. ...

‘हत्ती चालतो तेव्हा कुत्रे भुंकतात, आम्ही त्यांना योग्य उत्तर देऊ’

सिंधुदुर्ग : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जन आशीर्वाद यात्रेदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केलेल्या विधानामुळे मागील तीन दिवस मोठा वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. ...

‘ती’ वेळ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यावर येऊ नये; उद्धव ठाकरेंच विधान

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानांनंतर आता मुख्यमंत्री ठाकरेंनी पहिल्यांदाच जाहीर कार्यक्रमाला संबोधित केलं. एका उद्योगविषयक ...

अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार; राज्य सरकार ‘ती’ कागदपत्रे सीबीआयला देणार

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. कारण राज्य सरकार फोन टॅपिंग प्रकरणातील कागदपत्रे सीबीआयकडे देणार आहे. माजी ...

‘भाजप महान पक्ष, तो परग्रहावरील लोकांवरही गुन्हे दाखल करू शकतो’; राऊतांचा भाजपला टोला

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावरुन राज्यात राजकीय रणकंद सुरु आहे. राणेंना पोलिसांनी अटक देखील केली होती. तर ...

‘राजकीय पक्षात मतभेद असतात, पण…’; बापटांनी राणेंचे कान टोचले

पुणे : केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावरुन राज्यात राजकीय रणकंद सुरु आहे. राणेंच्या टीकेनंतर राज्यभर त्यांच्याविरोधात निदर्शने करण्यात आली. ...

राज्यात आज ४,३५५ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर…

मुंबई : राज्यात आज 4,355 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 हजार 240 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 62 लाख 43 ...

शेतकऱ्यांच्या आर्थिक समृध्दीसाठी मत्स्यशेती वरदान ठरेल – राज्यमंत्री भरणे

मुंबई : कोरोना, चक्रीवादळ, अतिवृष्टी यामुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झाले असून शेतीला जोडव्यवसाय म्हणून चांगले उपजीविकेचे साधन निर्माण करण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!