महाराष्ट्र
४८ तासांत राज्यात मुसळधार पाऊस पडणार; मुंबई-पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
मुंबई : हवामान खात्याने आज महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांना पुढील ४८ तासांसाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यात पावसाने चांगली हजेरी लावली ...
अजितदादा पूर्ण करा ‘तो’ वादा; एमपीएससी परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे भविष्य अधांतरी !
पुणे : कोरोना महामारीचा फटका संपूर्ण जगाला बसला आहे. सबंध जग यातून सावरत असलं तरी भारताला या महामारीमुळे निर्माण झालेल्या स्थितीचे गंभीर व अधिक ...
अत्याचारी मंत्र्यांना पाठीशी घालणारे मुख्यमंत्री हा विषय मात्र केवळ महाराष्ट्र विशेष – भातखळकर
मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. राज्यपालांनी आपल्या पत्रात मुंबईतील साकीनाका अत्याचार प्रकरणावरून कायदा सुव्यवस्थेकडे लक्ष वेधले. ...
राज्यपालांनी ‘ती’ मागणी करणे हे संसदीय लोकशाही पद्धतीस मारक; मुख्यमंत्र्यांचे जशास तसे उत्तर
मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. राज्यपालांनी आपल्या पत्रात मुंबईतील साकीनाका अत्याचार प्रकरणावरून कायदा सुव्यवस्थेकडे लक्ष वेधले. ...
‘भाजपने प्रथा मोडली; प्रमोद महाजनांच्या निधनानंतर कॉंग्रेसने उमेदवार दिला नव्हता’
मुंबई : राज्यसभेच्या सहा रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक घोषित झाली आहे. या सहा जागांमध्ये महाराष्ट्रातील एका जागेचा समावेश आहे. या सहा जागांमध्ये महाराष्ट्रातील एका जागेचा ...
भाजपच ठरलं; संजय उपाध्याय लढवणार राज्यसभेची निवडणूक
मुंबई : राज्यसभेच्या सहा रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक घोषित झाली आहे. या सहा जागांमध्ये महाराष्ट्रातील एका जागेचा समावेश आहे. दरम्यान या निवडणुकीसाठी भाजपने राज्यसभा मुंबई ...
ठरले! काँग्रेसकडून राजीव सातव यांच्या जागेवर राज्यसभेसाठी रजनीताई पाटील यांना संधी
मुंबई : राज्यसभेच्या सहा रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक घोषित झाली आहे. या सहा जागांमध्ये महाराष्ट्रातील एका जागेचा समावेश आहे. काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या ...
सावधान ! राज्याच्या ‘या’ भागात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता; हवामान खात्याचा इशारा
नागपूर : सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यात पावसाने चांगली हजेरी लावली. मराठवाड्यासह काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांसह सामान्यांचे नुकसान झाले. तर, काही ठिकाणी पुरेसा पाऊस ...
‘मोदींना प्रश्न विचारण्याची हिंमत दुतोंडी भाजपात नाही’, सचिन सावंत यांची टीका
मुंबई : येथील लालबागचा राजा गणपती व पुणे येथील चौथा मानाचा गणपती असलेल्या तुळशीबाग गणपती मंडळाची विसर्जन मिरवणुकीवर पोलिसांनी कारवाई केली होती. त्यावर भाजपा ...
मुख्यमंत्र्यांनी राज्यात ‘शरिया’ लागू करणे बाकी ठेवले आहे’, भातखळकरांची टीका
मुंबई : लालबाग येथील ‘मुंबईचा राजा’ची विसर्जन मिरवणुक आज काढण्यात आली होती. त्यावेळी मिरवणुकीत मोठी गर्दी झाल्याने तसेच कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन होत नसल्याने ...