Health
धक्कादायक : सांगली जिल्ह्यात ‘कोरोना’चे चार नवे रूग्ण
मुंबई : जगभर धुमाकूळ घातलेल्या कोरोना’ चे चार रूग्ण सांगलीत आढळले आहेत. कोरोना’ बाधित चौघे रूग्ण इस्लामपूरचे असून नुकतेच सौदी अरेबियातून हज यात्रा करून ...
‘कोरोना’विरोधातील लढाई जिंकली : पहिलं कोरोनाबाधित दाम्पत्य उपचारानंतर ठणठणीत
मुंबई : महाराष्ट्र करोनाच्या तिसर्या टप्प्याच्या उंबरठ्यावर आहे. त्यामळेच कोरोना व्हायरसचा होणारा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारदेखील प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे १ दिलासा ...
आम्हाला वृत्त निवेदक नव्हे तर मुख्यमंत्र्यांची गरज आहे; नितेश राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीका
टीम महाराष्ट्र देशा – राज्यात कोरोनाचा फैलावावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नांची पराकाष्टा करत आहे. सरकारकडून रोज घेण्यात येणाऱ्या निर्णयांची माहिती रोज मुख्यमंत्री उद्धव ...
शिवराजसिंह चौहान यांनी घेतली मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची शपथ; ‘कोरोनाशी लढाई प्राथमिकता’
टीम महाराष्ट्र देशा : मध्य प्रदेश भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आज चौथ्यांदा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. आज सायंकाळी ...
मला पोलीस सुरक्षेची गरज नाही, सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्राला त्यांची अधिक गरज : विनोद तावडे
टीम महाराष्ट्र देशा – कोरोनाचं संपूर्ण भारत आणि महाराष्ट्रावर सध्या भीषण संकट आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने काही आदेश दिले आहेत. जनतेने आदेशाचं उल्लंघन ...
‘सध्या उद्धवजी ठाकरे सगळ्या घरांचे बिग-बॉस आहेत, ते जसे सांगतील तसे सगळ्यांनी ऐकणे गरजेचे’
टीम महाराष्ट्र देशा – देशात आणि राज्यात कोरोनाच्या कसेस दिवसागणिक वाढत आहेत. प्रशासन, सरकार, मुख्यमंत्री , पंतप्रधान सगळ्यांकडून नागरिकांना घराबाहेर पडू नका . गर्दी ...
कोरोनाने मोडले फळबाग शेतकऱ्यांचे कंबरडे
तुळजापूर – सध्या करोना महामारीने सर्वञ हाहाकार माजवला असुन याचा फटका आता शेतकऱ्यांनाही बसतो आहे . शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने आपल्या शेतात पिकवलेली बटाटे, कोंथीबर, ...
“कंत्राटी कामगारांना ओळखपत्र त्वरित द्या” पुणे महानगरपालिका कामगार युनियनची मागणी!
पुणे : पुणे महानगरपालिकेच्या विविध खात्यात सात हजार कंत्राटी कामगार गेली १० ते १२ वर्षापासून काम करत आहे. कंत्राटी कामगारांना टेंडरच्या अटीशर्तीला अनुसरून त्यांना ...
कोरोनाविरूद्धची लढाई आता खऱ्या अर्थाने सुरू झालीये : अशोक चव्हाण
मुंबई : भारतात सध्या कोरोना रुग्णांची संख्या ३९३ वर पोहचली आहे. त्यात सात जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात आत महाराष्ट्रात १५ नवे करोनाग्रस्त आढळले ...
अखेर चीनने माफी मागितली, ली वेनलियांग यांनी दिलेली माहिती आम्ही गंभीरतेने घेतली असती तर….
नवी दिल्ली : चीनमधून संपूर्ण देशात पसरलेला कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात धुमाकूळ घातला आहे. संपूर्ण जग या प्राणघातक व्हायरस च्या विळख्यात अडकले आहे. चीनपाठोपाठ ...