Agriculture
‘कोणीही आम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला तर..’, राकेश टिकैत यांचा इशारा
नवी दिल्ली: संयुक्त किसान मोर्चाने रविवारी उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमध्ये महापंचायतीचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने जनता उपस्थित राहणार आहे. त्यामुळे या महापंचायतीला ...
पुढच्या ४ दिवसात कोकण मराठवाड्यात अतिमुसळधार पाऊस पडणार तर मुंबईत…
पुणे : सप्टेंबर महिन्यात देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. साधारण ११० टक्के पाऊस होणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले ...
पुढच्या ४ दिवसात कोकण मराठवाड्यात अतिमुसळधार पाऊस पडणार तर मुंबईत…
पुणे : सप्टेंबर महिन्यात देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. साधारण ११० टक्के पाऊस होणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले ...
‘विमा कंपनी, सरकारी अधिकारी आणि मंत्री यांचं साटंलोटं असल्यामुळे शेतकऱ्यांना हक्काचा विमा मिळू शकला नाही’
सावरगाव – शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवरून रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. सक्तीने वीज तोडली जात आहे, कोरोना ...
‘विमा कंपनी, सरकारी अधिकारी आणि मंत्री यांचं साटंलोटं असल्यामुळे शेतकऱ्यांना हक्काचा विमा मिळू शकला नाही’
सावरगाव – शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवरून रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. सक्तीने वीज तोडली जात आहे, कोरोना ...
नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार? जयंत पाटील म्हणाले…
जळगाव – नुकसानग्रस्तांना मदत करण्यासाठी राज्यसरकारने याआधीच धोरण जाहीर केलेले आहे. त्यामुळे जळगाव जिल्हयात लवकरात लवकर पंचनामे करुन नुकसान भरपाई दिली जाईल, असे आश्वासन ...
पीक विमा न दिल्यास राज्य सरकार विमा कंपन्यांचे पैसे देणार नाही-कृषिमंत्री दादा भुसे
बीड : खरीप हंगाम २०२० मधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा द्यावाच लागेल अन्यथा राज्य सरकार विमा कंपन्यांचे पैसे देणार नाही, असे आश्वासन किसान सभेच्या ...
प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयाचे प्रोत्साहनात्मक अनुदान का दिले जात नाही ?
कागल – महापुराने झालेल्या नुकसानीची भरपाई व दोन वर्षांपूर्वी जाहीर केलेले प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयाचे प्रोत्साहनात्मक अनुदान देण्यासाठी महाविकास आघाडीचे शासन ...
प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयाचे प्रोत्साहनात्मक अनुदान का दिले जात नाही ?
कागल – महापुराने झालेल्या नुकसानीची भरपाई व दोन वर्षांपूर्वी जाहीर केलेले प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयाचे प्रोत्साहनात्मक अनुदान देण्यासाठी महाविकास आघाडीचे शासन ...
कुठे चिखल तुडवत, तर कुठे बैलगाडीतून धनंजय मुंडे नुकसानग्रस्तांच्या बांधावर
बीड : जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला. आष्टी तालुक्यातील काही महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली. यात खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी ...