Agriculture

‘बेस्ट सीएम’ च्या नेतृत्वाखालील सरकारच्या कारभारामुळे महाराष्ट्राचा देशाच्या निर्यातीतील वाटा तब्बल ४ टक्क्यांनी घसरला’

मुंबई – देशाच्या एकूण निर्यातीत पूर्वी २४ टक्के असणाऱ्या महाराष्ट्राचा वाटा आता महाविकास आघाडी सरकारच्या २०२०-२१ या वर्षी तब्बल ४ टक्क्यांनी कमी झाला आहे. ...

‘बेस्ट सीएम’ च्या नेतृत्वाखालील सरकारच्या कारभारामुळे महाराष्ट्राचा देशाच्या निर्यातीतील वाटा तब्बल ४ टक्क्यांनी घसरला’

मुंबई – देशाच्या एकूण निर्यातीत पूर्वी २४ टक्के असणाऱ्या महाराष्ट्राचा वाटा आता महाविकास आघाडी सरकारच्या २०२०-२१ या वर्षी तब्बल ४ टक्क्यांनी कमी झाला आहे. ...

पुणे वन विभागाची वाघाची व बिबट्याची कातडी तस्करी प्रकरणी मोठी कारवाई

पुणे : वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरो मुंबई यांचेकडून 14 सप्टेंबर रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वनपरिक्षेत्र अधिकारी भांबुर्डा व वन कर्मचारी यांनी सापळा रचून ...

‘मराठवाड्यात उध्वस्त झालेल्या शेतकऱ्याने दुःख सांगावे तरी कुणाला अशी परिस्थिती आहे’

मुंबई – मराठवाड्यात पावसाने मागच्या पंधरा दिवसात सर्व जिल्ह्यात मिळून 20 लाख हेक्टरपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या पिकासह शेतीचा चिखल झाला . खरिपाचे पीक पाण्यात आहे ...

शासनाने मराठवाड्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी, आ.निलंगेकरांची मागणी

लातूर : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. पूर परिस्थितीमुळे जमिनी खरवडून गेल्या आहेत. अशा संकटातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी राज्य सरकारने हेक्टरी ५० ...

शासनाने मराठवाड्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी, आ.निलंगेकरांची मागणी

लातूर : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. पूर परिस्थितीमुळे जमिनी खरवडून गेल्या आहेत. अशा संकटातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी राज्य सरकारने हेक्टरी ५० ...

ऊसतोडणी कामगार, मुकादमासह वाहतुक कामगारांना मिळणार ओळखपत्रे 

मुंबई  – महाराष्ट्रातील साखर उद्योग हा प्रमुख उद्योग असून राज्यातील साखर कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या स्थलांतरीत ऊस तोडणी कामगारांना सामाजिक सुरक्षितता योजनांचे लाभ देण्यासाठी राज्यशासनाच्या ...

ऊसतोडणी कामगार, मुकादमासह वाहतुक कामगारांना मिळणार ओळखपत्रे 

मुंबई  – महाराष्ट्रातील साखर उद्योग हा प्रमुख उद्योग असून राज्यातील साखर कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या स्थलांतरीत ऊस तोडणी कामगारांना सामाजिक सुरक्षितता योजनांचे लाभ देण्यासाठी राज्यशासनाच्या ...

ऊसतोडणी कामगार, मुकादमासह वाहतुक कामगारांना मिळणार ओळखपत्रे 

मुंबई  – महाराष्ट्रातील साखर उद्योग हा प्रमुख उद्योग असून राज्यातील साखर कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या स्थलांतरीत ऊस तोडणी कामगारांना सामाजिक सुरक्षितता योजनांचे लाभ देण्यासाठी राज्यशासनाच्या ...

ऊस तोडणी कामगारांनी ग्रामसेवकाकडे नोंदणी करावी; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन 

परभणी : ऊसतोड कामगारांना शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ देण्यासाठी राज्य शासनाने राज्यातील सर्व ऊसतोड कामगारांची नोंदणी करून त्यांना ओळखपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!