Agriculture
कोकणासाठी 3 हजार 200 कोटींचा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम निर्णय
मुंबई – कोकणामध्ये “कोकण आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम” राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. तौक्ते चक्रीवादळामुळे ...
शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक; डिग्रस येथील शेतकऱ्याची कृषी मंत्र्यांकडे तक्रार!
औरंगाबाद : कृषी सेवकाकडून शेततळी तसेच पन्नी बसविण्यासाठी मिळणारा मोबदला मिळवून देण्यासाठी शेतक-यांची आर्थिक पिळवणूक करण्यात येत असुन सिल्लोड तालुक्यातील डिग्रस येथील शेतकरी आनंदा ...
शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक; डिग्रस येथील शेतकऱ्याची कृषी मंत्र्यांकडे तक्रार!
औरंगाबाद : कृषी सेवकाकडून शेततळी तसेच पन्नी बसविण्यासाठी मिळणारा मोबदला मिळवून देण्यासाठी शेतक-यांची आर्थिक पिळवणूक करण्यात येत असुन सिल्लोड तालुक्यातील डिग्रस येथील शेतकरी आनंदा ...
राज्याच्या अनेक भागात पावसानं पुन्हा जोर धरला; धरणातील पाणीसाठ्यामध्ये वाढ
सांगली : राज्यात आज उत्तर आणि दक्षिण कोकणात सर्वत्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात बऱ्यापैकी सर्वत्र पाऊस पडेल. उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार ते ...
15 ऑक्टोबरच्या आधी ऊस गाळप सुरु करणाऱ्या कारखान्याच्या संचालकांवर होणार गुन्हे दाखल
मुंबई – राज्याचा 2021-22 साठीचा ऊस गाळप हंगाम येत्या 15 ऑक्टोबरपासून सुरु करण्याचा निर्णय काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत ...
‘मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले, तिघाडी सरकारने तात्काळ मदत करण्याची गरज’
जालना : मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जवळपास सर्वच शेतकऱ्यांच्या हातून पिक निघून गेले आहे. अशा शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र, अद्याप ...
‘मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले, तिघाडी सरकारने तात्काळ मदत करण्याची गरज’
जालना : मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जवळपास सर्वच शेतकऱ्यांच्या हातून पिक निघून गेले आहे. अशा शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र, अद्याप ...
राज्यात १५ ऑक्टोबरपासून ऊसाचा गाळप हंगाम; मंत्री समितीच्या बैठकीत निर्णय
मुंबई : राज्यात २०२१-२२साठी ऊसाचा गाळप हंगाम १५ ऑक्टोबर २०२१ पासून सुरु करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात ...
राज्यात १५ ऑक्टोबरपासून ऊसाचा गाळप हंगाम; मंत्री समितीच्या बैठकीत निर्णय
मुंबई : राज्यात २०२१-२२साठी ऊसाचा गाळप हंगाम १५ ऑक्टोबर २०२१ पासून सुरु करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात ...
पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; शहराला पाणीपुरवठा करणारी धरणं भरली
पुणे – गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी चारही धरणे काठोकाठ भरली आहे. त्यामुळे पुणेकर आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मोठा ...