Agriculture

मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पासाठी ४ हजार २९३ कोटी रूपयांच्या पहिल्या प्रस्तावाला मान्यता

टीम महाराष्ट्र देशा- मराठवाडा वॉटर ग्रीड अंतर्गत औरंगाबाद आणि जालना या दोन जिल्ह्यांसाठी प्रस्तावित ग्रीडच्या मुख्य आणि दुय्यम जलवाहिन्या, जलशुद्धीकरण यंत्रणा, विविध ठिकाणी बुस्टर ...

राज्यात भयाण दुष्काळ, विशेष अधिवेशन बोलाविण्याची कॉंग्रेसची मागणी

टीम महाराष्ट्र देशा- मृग व आद्रा नक्षत्र कोरडेठाक गेल्यानंतर थोडाफार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पेरणी केली होती. गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या हुलकावणीने अनेक ...

युती सरकारला शेतकऱ्यांशी काहीही देणेघेणे नाही; जयंत पाटलांची टीका

टीम महाराष्ट्र देशा- मृग व आद्रा नक्षत्र कोरडेठाक गेल्यानंतर थोडाफार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पेरणी केली होती. गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या हुलकावणीने अनेक ...

पावसाच्या हुलकावणीने अनेक भागात दुबार पेरणीचे संकट

टीम महाराष्ट्र देशा- मृग व आद्रा नक्षत्र कोरडेठाक गेल्यानंतर थोडाफार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पेरणी केली होती. गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या हुलकावणीने अनेक ...

करदात्यांना दिलासा इन्कम टॅक्स रीटर्नसाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत

टीम महाराष्ट्र देशा- इन्कम टॅक्स रिटर्न ज्यांनी अद्याप फाईल न केलेल्यांना सरकारने दिलासा दिला आहे. सरकारने आयटी रिटर्न फाईल करण्याची मुदत एक महिन्याने वाढवली ...

कर्जमाफी योजनेअंतर्गत एक रकमी परतफेडीसाठी ३१ ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ : सुभाष देशमुख

टीम महाराष्ट्र देशा : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफी ची प्रक्रिया सुरू आहे. यात एक रकमी परतफेड योजनेअंतर्गत पात्र ...

उस्मानाबाद, लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार – सुभाष देशमुख

तुळजापूर- उस्मानाबाद आणि लोहारा या दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पीक कापणी प्रयोगातील त्रुटींमुळे नुकसान सहन करावे लागले आहे. सोयाबीन उत्पादक विमा योजनेतील सहभागी शेतकऱ्यांना एकूण ...

चंद्रपूर येथे ४ ऑगस्टला मिशन शक्तीचे उदघाटन

मुंबई : खेळांसाठी ची मैदाने ही खऱ्या अर्थाने वेलनेस सेंटर आहेत, खेळासाठी अधिक निधी देणं म्हणजे आजारापासून दूर राहून आरोग्यावरचा खर्च कमी करणे आहे ...

पीक कापणी प्रयोगातल्या त्रुटींमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई

मुंबई : उस्मानाबाद आणि लोहारा या दोन्ही तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या पीक कापणी प्रयोगातल्या त्रुटींमुळे सोयाबीन उत्पादक विमा योजनेत सहभागी शेतकऱ्यांना एकूण ५६ कोटी ६१ लाख ...

‘नदी जोड प्रकल्पांमधल्या तांत्रिक अडचणी दूर करुन प्रकल्पांना चालना द्या’

मुंबई : राज्यात पडणाऱ्या वारंवार दुष्काळावर मात करण्यासाठी नदी जोड प्रकल्प हा मैलाचा दगड ठरेल असं अनेक तज्ञांचे म्हणणे आहे. मात्र राजकीय इच्छाशक्तीच्या अभावी ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!