Agriculture
शिवसेनेचे नेते मंत्रिमंडळात झोपा काढतात का? : बच्चू कडूंचा सवाल
टीम महाराष्ट्र देशा : काही दिवसांपूर्वीच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे स्वतः रस्त्यावर उतरून मुंबईमध्ये पीकविमा कंपन्यांविरोधात मोर्चा काढला होता. याच पार्श्वभूमीवर उद्धव ...
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करुन देणारचं : आदित्य ठाकरे
टीम महाराष्ट्र देशा : शिवसेनेचे नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे सध्या जन आशीर्वाद यात्रेनिमित्त महाराष्ट्रभर दौरा करत आहेत. यानिमित्त नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात ...
महाराष्ट्राच्या कृषिमंत्र्यांनी दिला अर्जेंटिनाच्या शेतकऱ्यांना ‘हा’ सल्ला
मुंबई : भारतात हजारो वर्षांपासून कडूनिंबाचा सेंद्रीय कीटकनाशक म्हणून प्रभावीपणे वापर करण्यात येत आहे. अर्जेंटिनाच्या शेतकऱ्यांनीदेखील कडूनिंबाचा कीटकनाशक म्हणून वापर केला तर त्यांना त्याचा ...
ऐकावे ते नवलच ! माकडाच्या मृत्युनंतर ५१ गावकऱ्यांनी केलं मुंडन
टीम महाराष्ट्र देशा : डार्विनच्या उत्कांतीवादानुसार माणसाची उत्पत्ती वानरापासून झाली आहे. वानर आपले पूर्वज आहेत. या मतावर अनेकजण ठाम आहेत. पूर्वज असलेल्या वानराशी नातेसंबंध ...
विधानसभा निवडणुकीत सदाभाऊंच्या रयत क्रांती संघटनेला हव्या आहेत १२ जागा
मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेने १२ विधानसभा जागांची मागणी ...
‘अंड्याला शाकाहारी म्हणणे अयोग्य व अवैज्ञानिक’
पुणे : ”कोंबडी आणि अंड्याला शाकाहाराचा दर्जा मिळावा, अशी मागणी अतिशय चुकीची असून, अंड्याला शाकाहारी म्हणणे अयोग्य व अवैज्ञानिक आहे,” असे स्पष्ट मत सर्व ...
आता कृत्रिम पावसाचा प्रयोग दरवर्षी होणार; कृषिमंत्री अनिल बोंडेंची माहिती
टीम महाराष्ट्र देशा : राज्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली असली तरी इतर भागात समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे राज्य सरकारने कृत्रिम पाऊस पाडण्याचा ...
राज्यात ७१५ कोटी रूपये जलसंधारणाच्या कामावर खर्च झाले, कृषीमंत्र्यांची माहिती
टीम महाराष्ट्र देशा- ‘मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया उद्योगा’साठी ३५ प्रस्तावांना शासनानं मंजूरी दिली आहे. तसंच शेती अवजारावरचा जीएसटी माफ करण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रयत्न केले जात ...
पुण्यातील कात्रजमध्ये जलवाहिनी फुटली, लाखो लिटर पाणी रस्त्यावर
टीम महाराष्ट्र देशा : पुण्यातील कात्रजमध्ये आज जलवाहिनी फुटल्याची घटना घडली आहे. जीव गांधी पंपींग स्टेशन ते कोंढवा येथील केदारेश्वर पाण्याच्या टाकीकडे जाणारी ही ...
मराठवाड्यात अनेक दिवसांच्या खंडानंतर पाऊस सुरु
औरंगाबाद : मराठवाड्याच्या बहुतांश भागात काल अनेक दिवसांच्या खंडानंतर पाऊस झाला. या पावसात विभागात चार जणांचा अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला. हिंगोली जिल्ह्याच्या वसमत ...