Agriculture

पश्चिम महाराष्ट्रात पूरस्थिती कायम आणखी 3 दिवस अतिवृष्टीचा इशारा

टीम महाराष्ट्र देशा : पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर कायमच आहे. पंचगगा नदीने पातळी ओलांडल्याने कोल्हापूरमध्ये सर्वत्र पाणी पसरले आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली आणि पुण्यात ...

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी…

टीम महाराष्ट्र देशा : कांद्याचे दर कोसळल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने जाहीर केलेल्या अनुदानाचे प्रलंबित ३८७ कोटी रुपये पाच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर मंजूर केले आहेत. दराअभावी ...

राज्यात पावसाचा धुमाकूळ, रायगड जिल्ह्यातलं महाड शहर पाण्याखाली

टीम महाराष्ट्र देशा- राज्याच्या अनेक भागात पाऊस आणि पुराचा जोर कायम असून रायगड जिल्ह्यातलं महाड शहर पुन्हा एकदा पाण्याखाली गेले आहे. काल सायंकाळी महाडमध्ये ...

लोकसहभागातून महाराष्ट्राच्या हरित निर्धाराचा संकल्प : मुनगंटीवार

टीम महाराष्ट्र देशा : हरित महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे येत्या ७ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता राज्यातील सर्व ग्रामपंचायतींशी लाईव्ह ‘महा ई ...

राज्यात पावसाचा कहर; खान्देशाला पुराचा सर्वाधिक फटका, अनेक गावं पाण्याखाली

टीम महाराष्ट्र देशा- राज्यात काल पावसाचा जोर ओसरला, मात्र पूरपरिस्थिती कायम होती. मुंबई-ठाणे, कोकण, कोल्हापूर, सांगली, पुणे, पिंपरी चिंचवड तसंच नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात ...

पूरग्रस्तांचे पंचनामे करुन तत्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश: दादाजी भुसे

धुळे : धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पांझरा नदीला पूर आला आहे. त्यामुळे अक्कलपाडा प्रकल्पातून २८ हजार क्युसेक्स  पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पांझरा ...

जाणून घ्या राज्यभरातील पावसाची स्थिती एका क्लिकवर

टीम महाराष्ट्र देशा- मुंबई आणि उपनगरात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे मालाड, अंधेरी आणि दहिसरसह उपनगरातील अनेक ठिकाणी, वाहतूक आणि रेल्वे सेवा ...

ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये देशाच्या बहुतांश भागांमध्ये शंभर टक्के होणार पाऊस : हवामान विभाग

टीम महाराष्ट्र देशा- मान्सूनच्या उत्तरार्धात ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यांमध्ये देशाच्या बहुतांश भागांमध्ये शंभर टक्के पाऊस होईल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. काल दिल्लीतून मान्सूनच्या ...

दुष्काळी भागातील १०वी आणि १२वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा फी होणार माफ, राज्य शासनाचा मोठा निर्णय

टीम महाराष्ट्र देशा : राज्य सरकारने दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना आणि पालकांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. दुष्काळी भागात शिक्षण घेत असलेल्या १०वी व १२वीच्या ...

राज्यातील पावसाची स्थिती जाणून घ्या फक्त एका क्लिकवर

टीम महाराष्ट्र देशा- जुलै महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला असल्यानं देशाच्या अनेक भागांना दिलासा मिळाला असून, एकंदर पाणीटंचाई कमी झाली आहे. येत्या दोन आठवडयात ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!