Agriculture
बळीराजा संकटात : अवकाळी बाधित शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करून मदत जाहीर करा
मुंबई : एकीकडे हिवाळा संपून उन्हाळ्याचे वेध लागले असतानाच राज्यात ठिकठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, पंढरपूर या ठिकाणी पावसाने जोरदार ...
बळीराजाच्या चिंतेत वाढ, राज्याला पुन्हा अवकाळी पावसाने झोडपले
मुंबई : एकीकडे हिवाळा संपून उन्हाळ्याचे वेध लागले असतानाच राज्यात ठिकठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, पंढरपूर या ठिकाणी पावसाने जोरदार ...
शेतकऱ्यांना वारंवार कर्जमाफीची सवय झाली आहे : हसन मुश्रीफ
टीम महाराष्ट्र देशा : आपल्या शेतकऱ्यांना वारंवार कर्जमाफीची सवय झाली आहे, ती बंद झाली पाहीजे, त्यासाठी त्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळायला पाहीजे, असे मत ...
अजित पवार गटाच्या विजयानंतर माळेगाव साखर कारखान्याच्या पहिल्याच बैठकीत वाद
टीम महाराष्ट्र देशा : निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत बाजी मारली आहे. या निवडनुकीनंतर आज नवनिर्वाचित संचालक व मावळते ...
हे सरकार शेतकरी विरोधी असून शेतकऱ्यांचा मताधिकार नाकारणारे आहे – मेटे
मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनात कृषी उत्पन्न बाजार समिती संदर्भातील सहकारच्या बिलाबाबत विधानपरिषदेत चर्चा झाली. यावेळी हे बिल शेतकऱ्यांच्या विरोधात असल्याचे मत मांडत ज्या शेतकऱ्यांच्या ...
शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईत वाढ व्हावी – चंद्रकांत पाटील
मुंबई : ‘अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी आठ हजार रुपयांची मर्यादा देखील वाढवावी आणि सांगली कोल्हापूरमध्ये महापुरामुळे पडझड झालेल्या घरांची सरकारच्यावतीने तातडीने पुनर्बांधणीच्या कामास ...
अजित पवारांनी ५० कोटी वाटून सत्ता मिळवली ; रंजन तावरे यांचा आरोप
टीम महाराष्ट्र देशा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याची सत्ता खेचून आणली. पण विरोधी सहकार बचाव पॅनलला हा निर्णय मान्य नाही. ...
महाविकास आघाडी सरकार ‘मराठा तरुणांना’ न्याय देण्यास असमर्थ
टीम महाराष्ट्र देशा – सन २०१४ मध्ये मराठा आरक्षणाद्वारे ज्यांची नोकर भरती झाली, मात्र ज्यांना नियुक्ती पत्र मिळाले नाही, असे मराठा समाजातील अनेक तरुण-तरुणी ...
पाच वर्ष सरकारमध्ये असताना आपण काय काम केले? कोल्हेंचा भाजपला सवाल
पिंपरी-चिंचवड : जनादेशाचा अपमान करून सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. आघाडी सरकारच्या बेफिकीरीमुळे राज्यात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. असे म्हणत ...
‘विश्र्वासघात करुन सत्तेत आलेल्या सरकारने कर्जमाफीच्या नावाने शेतकऱ्यांची थट्टा केली’
मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीलाच ठाकरे सरकारनं शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी प्रसिद्ध केली आहे. शेतकरी कर्जमाफीच्या पहिल्या यादीत 15 हजार 358 लाभार्थ्यांना समाविष्ट करण्यात ...