Agriculture

सरसकट कर्जमाफीसाठी शेतकरी आक्रमक,तब्बल ६० हजार शेतकऱ्यांचे राज्यपालांना पत्र

कोल्हापूर – भाजपाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष समरजीतराजे घाटगे यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सात बारा कोरा व्हावा, या मागणीसाठी थेट राज्यपालांना पत्र लिहिण्याचे आवाहन केले होते. या ...

शेतकरी कर्जमाफीवर बोलण्याचा अधिकार भाजपला नाही : विजय वडेट्टीवार

मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीलाच ठाकरे सरकारनं शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी प्रसिद्ध केली आहे. शेतकरी कर्जमाफीच्या पहिल्या यादीत 15 हजार 358 लाभार्थ्यांना समाविष्ट करण्यात ...

मुख्यमंत्री साहेब…शेतकऱ्यांचा सातबारा कोरा कधी करणार ?

मुंबई : अर्थसंकल्प अधिवेशनाचा आज दुसरा दिवस, सातबारा कोरा कधी करणार, सरकारने उत्तर द्यावं, विरोधीपक्ष नेते फडणवीस यांची मागणी केली आहे. विधानसभेचे सर्व कामकाज ...

‘उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कर्जमुक्तीचं दिलेलं वचन पूर्ण करावं’

पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कर्जमुक्तीचं दिलेलं वचन पूर्ण करावं या मागणीसाठी भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. आज राज्यभरात जिल्हाधिकारी ...

माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक : उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला

पुणे : बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी पुरस्कृत निळकंठेश्वर आणि विद्यमान सत्ताधारी गटाच्या सहकार बचाव पॅनेलमध्ये चुरस ...

माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक : उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला

पुणे : बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी पुरस्कृत निळकंठेश्वर आणि विद्यमान सत्ताधारी गटाच्या सहकार बचाव पॅनेलमध्ये चुरस ...

वाचा उन्हाळ्यातील पिकांच्या पाणी नियोजनाबाबत

टीम महाराष्ट्र देशा – पिकांसाठी पाण्याची गरज ही जमिनीचा प्रकार, पिकांची वाढीची अवस्था व हंगाम याप्रमाणे बदलते. पाण्याचा चांगले नियोजन आणि कार्यक्षमरीत्या वापर करण्यासाठी ...

वाचा उन्हाळ्यातील पिकांच्या पाणी नियोजनाबाबत

टीम महाराष्ट्र देशा – पिकांसाठी पाण्याची गरज ही जमिनीचा प्रकार, पिकांची वाढीची अवस्था व हंगाम याप्रमाणे बदलते. पाण्याचा चांगले नियोजन आणि कार्यक्षमरीत्या वापर करण्यासाठी ...

फडणवीसांना दणका : ‘जलयुक्त शिवार’ योजना महाविकास आघाडी सरकार बंद करण्याच्या तयारीत

मुंबई : देवेंद्र फडणवीस सरकारची महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार ही योजना बंद करण्याची तयारी महाविकास आघाडी सरकारने केली असल्याची माहिती माध्यमांमध्ये आली आहे. योजनेच्या अंमलबजावणीतील ...

अजितदादांनी ताकद दिली दाखवून,भाजप सरकारच्या काळातील ‘तो’ निर्णय फिरविला

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देत बारामती- इंदापूरला जाणारे जादा पाणी बंद करण्याचा फडणवीस सरकारचा निर्णय महावकिास आघाडी सरकारने ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!