Agriculture
संत्रा गळतीवर तातडीने उपाययोजना कराव्यात;माजी कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांची मागणी
अमरावती – हवामानातील बदलामुळे होणाऱ्या संत्रा गळतीमुळे विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलेला आहे. या गळतीवर प्रतिबंध करण्याकरिता कृषी विभागाने व कृषी विद्यापीठने तातडीने ...
मोदी सरकारच्या ‘या’ निर्णयाचे मंत्री बच्चू कडू यांनी केले खुल्या दिलाने स्वागत
अमरावती- नाशिवंत वस्तूंच्या वाहतुकीसाठी देशातली पहिली किसान रेल्वे सेवा सुरु झाली आहे. हि रेल्वे गाडी आठवड्यातून एकदा नाशिकजवळच्या देवळाली ते बिहारमधल्या दानापूर स्थानकापर्यंत जाणार ...
पीककर्ज वितरणासाठी भाजप किसान मोर्चातर्फे बँकांमध्ये ठिय्या आंदोलन करणार – डॉ. बोंडे
मुंबई- खरीप हंगाम अर्ध्यावर आला असताना सुद्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व राष्ट्रीय बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्याकरीता दिरंगाई करत असून अनावश्यक कागदपत्रांची मागणी करून ...
कृषी पंपाला बारा तास वीज देण्याचे नियोजन करा – सुनील केदार
भंडारा : टाळेबंदी काळातही शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने धान रोवणी केली असून पावसाच्या अनियमिततेमुळे धान जिवंत ठेवण्यासाठी कृषी पंपांना १२ तास वीज देण्याचे नियोजन करण्याच्या ...
रानभाज्या घेऊन कृषिमंत्री दादा भुसे शरद पवारांच्या भेटीला
मुंबई : राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांची भेट घेतली आणि त्यांना आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत पौष्टिक ...
आई-बापाने शिक्षणासाठी शेत विकलं, पोराने कलेक्टर होऊन पांग फेडले !
सोलापूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षा 2019 चे निकाल जाहीर केले आहेत. प्रदीप सिंह देशात अव्वल आला, तर जतीन किशोर देशात ...
हद्द झाली : गोठ्याची भिंत पाडून चोरट्याने नेला रेडा पळवून
तुळजापूर –तालुक्यातील बोरी येथील शेतातुन ऐका शेतकऱ्याचे पंधरा दिवसात दोन रेडे किंमत पन्नास हजार रुपये चे अज्ञात चोरट्यांनी पळवून नेल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ...
ठाकरे सरकार देणार शेतमजूरांना कौशल्य आधारित प्रशिक्षण
अमरावती : शेतमजूरांना कौशल्य आधारित प्रशिक्षणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून राज्यातील सुमारे १ लाख शेतमजुरांना प्रशिक्षीत करण्याचे उद्दिष्ट कृषी विभागाकडून ठेवण्यात आले आहे. ...
पीक विमा भरण्यास मुदत वाढ द्यावी, शेतकऱ्यांची मागणी
सोनई : शेतकरी बांधवांना पिकाच्या होणाऱ्या नुकसनी पासुन वाचवण्यासाठी केंद्र सरकार मार्फत चालविण्यात येणारी पीक विमा योजना अतिशय चांगल्या प्रकारची आहे. त्या मार्फत अनेक ...
नादखुळा : ‘या’ बाबतीत बीड जिल्हा ठरला राज्यात नंबर वन…
बीड : प्रधानमंत्री पिकविमा योजनेअंतर्गत सर्वात उशीरा पीकविमा कंपनी मिळालेल्या बीड जिल्ह्यात ३१ जुलै अखेर तब्बल १७ लाख ७१ हजार पीकविमा अर्ज आले असून, ...