Agriculture
पिकाला हमी भाव नव्हे तर हमखास भाव मिळावा – उद्धव ठाकरे
मुंबई : पिकांच्या उत्पादनापासून ते मार्केटिंगपर्यंत कशा रितीने शेतकऱ्यांना व्यवहार्य शेती करता येईल यादृष्टीने कृषी संजीवनी प्रकल्पातून काम करावे अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ...
दुध दरासाठी राजू शेट्टी आक्रमक, जनावरांसहीत पवारांच्या बारामतीत धडकणार मोर्चा !
पुणे : गेल्या महिन्यापासून दुधाला वाढीव दर मिळावा, यासाठी राज्यभर आंदोलन सुरु आहेत. विविध शेतकरी संघटनांतर्फे आंदोलन सुरू असताना भाजपनेही यात उडी घेऊन स्वतंत्रपणे ...
दुध दरासाठी राजू शेट्टी आक्रमक, जनावरांसहीत पवारांच्या बारामतीत धडकणार मोर्चा !
पुणे : गेल्या महिन्यापासून दुधाला वाढीव दर मिळावा, यासाठी राज्यभर आंदोलन सुरु आहेत. विविध शेतकरी संघटनांतर्फे आंदोलन सुरू असताना भाजपनेही यात उडी घेऊन स्वतंत्रपणे ...
खुशखबर! केंद्र सरकारने ऊसाच्या एफआरपीमध्ये केली वाढ
नवी दिल्ली : कोरोनाचे संकट, पावसाच्या पुराचा फटका, खतांसाठी करावी लागणारी कसरत, दूध दरवाढीला होणारा विलंब अशा अनेक आर्थिक फटक्यातून जात असताना केंद्र सरकारने ...
खुशखबर! केंद्र सरकारने ऊसाच्या एफआरपीमध्ये केली वाढ
नवी दिल्ली : कोरोनाचे संकट, पावसाच्या पुराचा फटका, खतांसाठी करावी लागणारी कसरत, दूध दरवाढीला होणारा विलंब अशा अनेक आर्थिक फटक्यातून जात असताना केंद्र सरकारने ...
इचलकरंजी शहरासाठी नियोजित नळपाणी योजना रद्द करण्याच्या मागणीसाठी जोरदार आंदोलन
कोल्हापूर /प्रतिनिधी – दूधगंगा नदीच्या सुळकुड बंधार्यावरून इचलकरंजी शहरासाठी नियोजित नळपाणी योजना रद्द करावी. या मागणीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर सहा ...
राज्यावरील कोरोनाचे… निराशेचे मळभ दूर करुन पोळा सण समृध्दी घेऊन येईल – अजित पवार
मुंबई – बैल पोळा कृषी संस्कृतीतला हा महत्वाचा सण राज्यावर दाटलेले कोरोना संकटाचे… निराशेचे मळभ दूर करुन सगळीकडे उत्साह, चैतन्य, आनंद, समृध्दी घेऊन येईल ...
आर. आर. आबांच्या आठवणी ताज्या; जनतेच्या मनातलं त्यांचं स्थान अढळ – अजित पवार
मुंबई : माजी उपमुख्यमंत्री, सर्वांचे लाडके नेते स्वर्गीय आर. आर. आबांना आपल्यातून जावून पाच वर्षे झाली असली तरी त्यांच्या आठवणी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या, जनतेच्या मनात ...
महाविकास आघाडीचे सरकार कापसाचे पैसे शेतकऱ्यांना केव्हा देणार?
अमरावती- शासनाने शेतकऱ्याची थट्टाच लावली आहे. ऑगस्ट महिन्यात शेतकऱ्यांना रांग लावून हाल अपेष्टा सहन करून कापसाची विक्री केली. परंतु 31 मे 2020 नंतर विकलेल्या ...
पीक काढणीनंतर शेतकऱ्यांना पायाभूत सुविधा देण्याची केंद्र सरकारची भूमिका प्रशंसनीय – लोणीकर
जालना/प्रतिनिधी- भारत हा कृषिप्रधान देश असून मोठ्या शेतकऱ्यांप्रमाणे लहान शेतकरीदेखील सक्षम झाला पाहिजे. या केंद्र शासनाच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना माफक दरात कर्ज मिळण्याची सुविधा तर ...