Agriculture

मान्सून आला रे…! हवामान खात्याच्या अंदाज तंतोतंत खरा

नवी दिल्ली : भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या दोन वर्षात अरबी समुद्रातील वादळामुळे महाराष्ट्रात मान्सून लांबणीवर पडला होता. मात्र यंदा अशी कोणतीही शक्यता ...

‘एकेकाळी शिंदे घराणे सुध्दा मोहिते-पाटील यांचेच नेतृत्व मानत होते याचा विसर संजय शिंदेंना पडला असावा’

करमाळा : पंढरपुर मतदार संघातील पराभव व इंदापुरला जाणारे पाणी थांबवले जाणे हे दोन धक्के आमदार संजय शिंदे यांच्या जिव्हारी चांगलेच लागले असुन यातुन ...

‘भविष्यकाळात राजकीय नेत्यांनी शब्दांची मोडतोड करून उजनी धरणाच्या पाण्यावर  डल्ला मारू नये’

मोहोळ – इंदापूरला पळवलेल्या पाच टीएमसी पाण्याबाबत २२ एप्रिल २०२१ रोजी महाराष्ट्र राज्याच्या जलसंपदा विभागाने कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांना जो आदेश दिला ...

‘ठाकरे सरकारने शेतकऱ्यांना दहा हजारांचे अनुदान द्यावे’, खा.हिना गावित यांची मागणी

नंदुरबार: केंद्र सरकारने तब्बल १४ हजार ७७५ कोटींच्या खत अनुदानाचा ऐतिहासिक निर्णय घेऊन कोट्यवधी शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. यामुळे महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना राज्य सरकारने ...

‘मोदी महाराष्ट्रात का आले नाही म्हणता, मग मुख्यमंत्र्यांनी दोनच जिल्ह्यांचा दौरा का केला?’

देवगड : पश्चिम किनारपट्टीवर धडकलेल्या तौक्ते चक्रीवादळाने गोवा, महाराष्ट्र, गुजरात या राज्यांना मोठा तडाखा दिला.महाराष्ट्रातील कोकणाला या तौक्ते चक्रीवादळाचा मोठा फटका बसला आहे. अनेक ...

‘साहेब…राज्याकडून मच्छीमारांना मदत मिळत नाही, केंद्राकडून मदत मिळवून द्या’;मच्छीमारांचे भाजप नेत्यांना साकडे

पालघर- तौक्ते चक्रीवादळाने मच्छीमारांचे मोठे नुकसान झाले आहे. आतापर्यंत अशा संकटात राज्य शासनाकडून विशेष मदत मिळत नाही. मात्र केंद्र सरकारच्या योजना आमच्यापर्यंत पोहचत नाही, ...

अधिकाऱ्यांनी शेतीच्या नुकसानीच्या दाहकतेचे वास्तव कागदोपत्री दिसेल अशा पद्धतीने पंचनामे करावे – शेलार

डहाणू/पालघर – तौक्ते चक्रीवादळाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले आहे. डहाणूतील चिकू, आंबा, केळी, मिरची आणि भाजीपाला उत्पादक शेतकरी उद्धवस्त झाला आहे. घरांची पडझड झाली ...

मुख्यमंत्र्यांचा कोकण दौरा : पॅकेजवर माझा विश्वास नाही, जे गरजेचं आहे ते करणार – ठाकरे

रत्नागिरी – तोक्ते चक्रीवादळानंतर झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर आहेत. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीला तोक्ते चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा बसला आहे. ...

हेलिकॉप्टर नाही तर जमिनीवरुन पाहणी करतोय, उद्धव ठाकरेंनी लगावला मोदींना टोला

रत्नागिरी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी कोकणात दाखल झाले आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना हेलिकॉप्टर नाही तर जमिनीवरुन पाहणी करतोय, ...

खतांची दरवाढ रद्द झाली, आता प्रामाणिकपणे मोदीजींचे आभारही माना; चंद्रकांतदादांचे सत्ताधाऱ्यांना आवाहन

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारवर १४,७७५ कोटी रुपयांच्या अनुदानाचा अतिरिक्त बोजा सोसून शेतकऱ्यांना गेल्या वर्षीच्या दराने डीएपी रासायनिक खत उपलब्ध करून ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!