Agriculture

केंद्राने शेतकऱ्यांच्या हमीभावात वाढ केल्याचा दावा खोटा, शेतकरी नेते तुपकर यांचा आरोप

मुंबई : केंद्र सरकारच्या वतीने हमीभावात वाढ करण्यात आली आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा दावा करणाऱ्या केंद्र सरकारच्या वतीने करण्यात आलेली ही वाढ म्हणजे ...

शिवसेनेच्या ‘या’ मंत्र्यांच्या आरोपाचा संदर्भ देत भाजपची पीकविमा वाटप चौकशीची मागणी

वैजापूर : गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे तालुक्यातील बहुतांश भागात पिकांचे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर शेतकरी प्रधानमंत्री किसान विमा योजनेत विमा कंपनीकडून देण्यात आलेली ...

शेतकऱ्यांसाठी अच्छे दिन! मोदी सरकारकडून खरीप पिकांच्या एमएसपीत वाढ करण्याचा निर्णय

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने पुन्हा एकदा शेतकऱ्यांना दिलासा देत खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय ...

महाबीजच्या ढिसाळ नियोजनामुळे शेतकऱ्यांना बियाणे मिळेना, मराठवाड्यातील शेतकऱ्यांची नाराजी

लातूर: पेरणी तोंडावर आलेली असताना लातूर जिल्ह्यात महाबीजच्या बियाण्यांचा गतवर्षीपेक्षा यंदा अपूरा म्हणजे २० हजार क्विंटलच पुरवठा करण्यात आल्यामुळे तो आजमितीला पूर्णत: संपला असल्याचे ...

महाबीजच्या ढिसाळ नियोजनामुळे शेतकऱ्यांना बियाणे मिळेना, मराठवाड्यातील शेतकऱ्यांची नाराजी

लातूर: पेरणी तोंडावर आलेली असताना लातूर जिल्ह्यात महाबीजच्या बियाण्यांचा गतवर्षीपेक्षा यंदा अपूरा म्हणजे २० हजार क्विंटलच पुरवठा करण्यात आल्यामुळे तो आजमितीला पूर्णत: संपला असल्याचे ...

सोयाबीन पेरणी करताना शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी – कृषि अधिकारी अशोक खेडकर

औरंगाबाद : मागील वर्षी सोयाबीन पिकाला चांगला भाव मिळाल्यामुळे चालु हंगामात शेतकऱ्यांचा सोयाबीन पेरणी करण्याकडे कल वाढल्याचे दिसून येत असून शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन ...

शेतकऱ्यांकडे इतर कागदपत्रांची मागणी बँकांनी करू नये, पिक कर्ज आढावा बैठकीत सुचना

औरंगाबाद : खरिप पीक कर्ज हंगाम २०२१-२२ ची आढावा बैठक सोमवारी दुपारी ४ वाजता तहसील कार्यालय कन्नड येथे आयोजित करण्यात आली होती. याबैठकीस उपविभागीय ...

“पीक विमा आमच्या हक्काचा नाही कोणाच्या बापाचा”, परभणीत भाजप तर्फे आंदोलन

परभणी: हक्काचा पीकविमा दाबून ठेवणा-या रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीचा धिक्कार असो, पीक विमा आमच्या हक्काचा नाही कोणाच्या बापाचा, पीक विम्याची रक्कम द्या यासह अन्य ...

‘शेतकऱ्यांची आर्थिक लूट होऊ नये, प्रशासनाने याची खबरदारी घ्यावी’, भाजपची मागणी

बीड: समाधानकारक पाऊस असूनही शेतकरी बांधव कोरोनाच्या आर्थिक संकटात होरपळला. त्यामुळे खते, बी-बियाणे, औषधी व इतर खरेदी करताना शेतकऱ्यांची आर्थिक लूट अथवा फसवणूक होऊ ...

वडिलांच्या निधनानंतर अश्विनी महांगडे रमली शेतकामात

सातारा: अभिनेत्री अश्विनी महांगडे ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेतील राणूआक्का साहेब यांच्या भूमिकेतून घराघरात पोहचली. तिच्या अभिनयाच्या जोरावर तिने अनेकांच्या मनात जागा निर्माण केली. ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!