Agriculture
एमएसपीत वाढ करण्याचा फसवा निर्णय घेवून मोदी सरकारने शेतकऱ्यांची चेष्टा केली ?
मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदीसरकारने पुन्हा एकदा शेतकऱ्यांना दिलासा देत खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीतवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावरून काहींनी सरकारची तारीफ ...
पुढील चार दिवस धोक्याचे, पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
पुणे : मान्सूनचा पाऊस शनिवारी महाराष्ट्रात दाखल झाला. मान्सूनच्या पावसानं जवळपास संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. उत्तर महाराष्ट्र किनारपट्टी ते उत्तर केरळ किनारपट्टी भागात द्रोणीय ...
अंधश्रद्धेला गाडून लासलगावात 75 वर्षांत पहिल्यांदाच अमावस्येला कांद्याचा लिलाव सुरु
नाशिक : आशिया खंडातील सर्वात मोठ्या लासलगाव बाजार समिती अखेर 75 वर्षांपासून अमावस्येला बंद ठेवले जाणारे बाजार समितीमधील कांद्याचे लिलाव अखेर आजच्या अमावस्येला सुरु ...
अंधश्रद्धेला गाडून लासलगावात 75 वर्षांत पहिल्यांदाच अमावस्येला कांद्याचा लिलाव सुरु
नाशिक : आशिया खंडातील सर्वात मोठ्या लासलगाव बाजार समिती अखेर 75 वर्षांपासून अमावस्येला बंद ठेवले जाणारे बाजार समितीमधील कांद्याचे लिलाव अखेर आजच्या अमावस्येला सुरु ...
सरकारच्या प्रतिमात्मक पुतळ्यास शेणा-मुताने अंघोळ घालण्याची वेळ शेतकऱ्यांवर का आली ?
नांदेड – रयत क्रांती संघटनेचे नेते आ.सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यात दूध दर वाढीच्या मागणीसाठी चाबूक फोडो आंदोलन होत आहे. रयत क्रांती संघटनेचे ...
नुकसान भरपाई देण्यास नकार, पीकविमा कंपनी विरोधात शिवसेनेची हायकोर्टात धाव
उस्मानाबाद : गेल्या वर्षी खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते. यानंतर पीकविमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणे अपेक्षित होते. पण कंपनीकडून मदत दिली ...
कृषी कायद्याविरोधातील आंदोलनात ५०० शेतकऱ्यांचा मृत्यू, राहुल गांधींचा दावा
नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनादरम्यान ५०० शेतकऱ्यांचा मृत्यू झाला, असा दावा काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केला आहे. त्यांनी म्हटले आहे की,‘शेती-देशाच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांनी ...
कृषी कायद्याचा मुद्दा; मोदी सरकार शेतकऱ्यांसोबत चर्चेसाठी तयार
नवी दिल्ली : कृषी कायद्यांच्या मुद्यावर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसोबत नव्याने चर्चा करण्यास केंद्र सरकार तयार आहे, असे केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी बुधवारी ...
नुकसान शेतकऱ्याचं अन् फायदा विमा कंपन्यांना; राज्य सरकार नफेखोरीला चाप लावणार !
मुंबई : महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, कृषी मंत्री दादाजी भुसे, कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या शिष्टमंडळाने ...
मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात राज्य सरकारचं मोठं पाऊल !
मुंबई : केंद्र सरकारने आणलेले तीन काळे कृषी कायदे हे शेतकरी विरोधी, व्यापारी वृत्तीचे समर्थन करणारे आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करणारे कृषी सुधारणा ...