Agriculture
पीक कर्ज वाटपाला गती द्यावी, सहकारमंत्र्यांचे बँकांना आदेश
मुंबई : राज्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देऊन बँकांनी पीक कर्ज वाटपाला गती द्यावी, असे निर्देश सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले. ...
पीक कर्ज वाटपाला गती द्यावी, सहकारमंत्र्यांचे बँकांना आदेश
मुंबई : राज्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देऊन बँकांनी पीक कर्ज वाटपाला गती द्यावी, असे निर्देश सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले. ...
पीक कर्ज मिळवण्यासाठी शेतकऱ्यांची फरफट, बँकांचा मनमानी कारभार!
वैजापूर : वैजापुर तालुक्यातील शिऊर येथील शेतकर्यांना पीक कर्जासाठी बँकेत अनेक वेळा आपली शेतामधील कामे सोडून चकरा माराव्या लागत आहेत. सकाळपासून बँकेत रांगा लावूनही ...
गंगापूर तालुक्यात पावसाची दडी, शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे!
औरंगाबाद : गंगापूर तालुक्यातील अनेक शेतकर्यांनी पेरणी केली आहे. मात्र पावसाने दडी मारल्यामुळे उगवलेल्या कोवळ्या पिकांना जगवायचे कसे? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. ...
मोदी सरकारचा सहकार मंत्रालयाची स्थापना करण्यामागे नेमका काय आहे हेतू ?
नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारनं ‘सहकारातून समृद्धी’ या दृष्टीने सरकारनं सहकार मंत्रालयाची (मिनिस्ट्री ऑफ को-ऑपरेशन) स्थापना केली आहे. हे मंत्रालय देशातील सहकार्यासाठी प्रशासकीय, ...
मोदी सरकारचा सहकार मंत्रालयाची स्थापना करण्यामागे नेमका काय आहे हेतू ?
नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारनं ‘सहकारातून समृद्धी’ या दृष्टीने सरकारनं सहकार मंत्रालयाची (मिनिस्ट्री ऑफ को-ऑपरेशन) स्थापना केली आहे. हे मंत्रालय देशातील सहकार्यासाठी प्रशासकीय, ...
राज्य सरकारने कृषी कायद्यात किरकोळ बदल सुचवलेत जे केंद्राने आधीच स्वीकारलेत – फडणवीस
मुंबई : केंद्राच्या कृषि कायद्यांसंदर्भात राज्य सरकारने सूचविलेले बदल हे अतिशय किरकोळ स्वरूपाचे आहेत. आता त्यावर पुढच्या दोन महिन्यांत अभिप्राय मागण्यात येणार आहेत. ते ...
राज्य सरकारने कृषी कायद्यात किरकोळ बदल सुचवलेत जे केंद्राने आधीच स्वीकारलेत – फडणवीस
मुंबई : केंद्राच्या कृषि कायद्यांसंदर्भात राज्य सरकारने सूचविलेले बदल हे अतिशय किरकोळ स्वरूपाचे आहेत. आता त्यावर पुढच्या दोन महिन्यांत अभिप्राय मागण्यात येणार आहेत. ते ...
‘आंदोलक शेतकरी आपले दुश्मन आहेत का? ते पाकिस्तानातून आलेत काय?’, भुजबळांचा केंद्राला सवाल
मुंबई : केंद्र सरकारच्या तीन नवीन कृषी कायद्याविरोधात गेल्या सात महिन्यांहून जास्त काळ दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरु आहे. आता केंद्राच्या या कायद्यामध्ये राज्य सरकारने ...
‘आंदोलक शेतकरी आपले दुश्मन आहेत का? ते पाकिस्तानातून आलेत काय?’, भुजबळांचा केंद्राला सवाल
मुंबई : केंद्र सरकारच्या तीन नवीन कृषी कायद्याविरोधात गेल्या सात महिन्यांहून जास्त काळ दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरु आहे. आता केंद्राच्या या कायद्यामध्ये राज्य सरकारने ...