Agriculture
एकाच वेलाला सापडले सात किलो वजनाचे “रताळयाचे” कंद!
संगमनेर : संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ येथे तब्बल सात किलोचे रताळ सापडले आहे. यामुळे या रताळ्याची राज्यात चर्चा होत आहे. हा निसर्गाचा चमत्कार सावरगावतळ ...
धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति एकरी मदत देण्याचा राज्य सरकारचा विचार- अजित पवार
मुंबई: राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (२१ मार्च) विधानसभेत धान उत्पादक शेतकऱ्यांबद्दल मोठी माहिती दिली आहे. शेतकऱ्याच्या नावाने मिळणारी रक्कम ही ...
‘ई-पीक पाहणी’तूनच आता खरेदीचीही होणार नोंदणी!
पुणे : आता शेतकऱ्यांना ‘ई-पीक पाहणी’ करतानाच उभ्या पिकाची छायाचित्र तसेच या पिकाची खरेदी केंद्रावरच विक्री करण्यासाठी सुविधा दिली जाणार आहे. त्यामुळे सहज शेतकरी ...
राज्यात पावसाचं वातावरण; पुण्यासह या १२ जिल्ह्यात पावसाच्या सरी बरसणार..
मुंबई : आज कोकणासह घाट परिसर आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत पावसासाठी पोषक हवामान तयार झाले आहे. मागील जवळपास दोन आठवडे सलग तापमान वाढीनंतर ...
बियाणांच्या पाकिटाच्या दरात वाढ; शेतकऱ्यांना मोजावे लागणार ‘इतके’ पैसे
औरंगाबाद : सध्या कापूस हंगाम अंतिम टप्प्यात आहे. कापसाचे दर तेजीत असल्यामुळे शेतकऱ्यांना वाढत्या बियाणाच्या दराचा सामना करावा लागणार आहे. यंदा कापसाला विक्रमी असा ...
बीजप्रक्रिया पेरणीपूर्वी करा ‘ही’ महत्वाची क्रिया!
लातूर : पेरणीपूर्वी बियाणाचे रोग-किडीपासून संरक्षण व्हावे म्हणून औषध लावण्याच्या प्रक्रियेला बीजप्रक्रिया म्हणतात. वाढीव उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना पेरणीनंतरच नाही तर पेरणीच्या पुर्वीही योग्य ती ...
रशिया व युक्रेन युध्दाचा परिणाम थेट खतांवर
नांदेड : वर्षभर लागणारा 70 लाख टन डीएपी खताचा पुरवठा भारतात केला जातो. पण यावर्षी अद्यापपर्यंत ही आयातच झालेली नाही. त्यामुळे खरीप हंगामात खताचा ...
शेतकरी मित्रांनो, या चार भाज्यांची शेती करून व्हा मालामाल!
मुंबई : शेतकरी वर्गाने बाजारामध्ये विकल्या जाणाऱ्या अनेक महागड्या भाज्यांची शेती करण्यास सुरुवात केलेली पाहायला मिळते. यामधील काही भाज्या तब्बल १२०० ते १३०० रुपयांपर्यंत ...
पिक विमा कंपन्याबाबद अजित पवार घेणार “हा” मोठा निर्णय!
मुंबई : राज्य सरकारने बीड जिल्ह्यात ‘पिक विम्याचा कार्यक्रम’ प्रायोगिक तत्त्वावर राबविला होता. राज्यात ही योजना राबविण्याची मागणी अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी ...
महिला शेतकऱ्यांच्या आर्थिक अनुदानात होणार वाढ!
मुंबई : यावर्षी महाविकास आघाडी सरकार हे महिला शेतकरी सक्षमीकरणाठी प्रयत्न करणार आहे. आतापर्यंत महिला शेतकऱ्यांच्या योजनेत 30 टक्के सहभाग होता, तो वाढवून 50 ...