Agriculture

‘या’ महिन्यात सोयाबीनला मिळाला दर्जेदार भाव; पहा आजचे दर..

लातूर : गेल्या महिन्याच्या तुलनेत या महिन्यात बाजारात सोयाबीनची आवक चांगली होत असल्याचे दिसून येत आहे. तसेच येणाऱ्या काळात सोयाबीनच्या दरात वाढ होण्याची अपेक्षा ...

केळीच्या पिकाला फळाचा दर्जा; जळगावात काढली मिरवणूक

जळगाव : अर्थसंकल्पात महाविकास आघाडी सरकारने केळीच्या पिकाला फळाचा दर्जा देवून रोजगार हमी मध्ये सहभागी केल्याने जळगाव जिल्ह्यातील रावेर येथे केळीची मिरवणूक काढण्यात आली. ...

हवामानात मोठा बदल; मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वातावरण राहणार कोरडे!

मुंबई : तापमानात मोठा बदल झाला आहे. आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी तापमानात वाढ झाली. विशेषत: मुंबईकरांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागत असताना पाहायला मिळत ...

शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर खरेदी कोणता करावा? पहा..

मुंबई : ट्रॅक्टर खरेदी करताना शेतकऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न येतात. जसे की, किती एचपी ट्रॅक्टर घ्यायचा ? कोणत्या कंपनीचा ट्रॅक्टर घ्यावा? असे प्रश्न बऱ्याच ...

काशीफळ, दुधीभोपळा या पिकांमधून महिन्याला घ्या लाखोंचे उत्पादन!

लातूर : काशीफळ, दुधीभोपळा हे पिक तीन महिन्याचे असते. या पिकातून एका एकरात लाखोंचे उत्पन्न शेतकरी घेऊ शकतात. या पिकाचा खर्च आणि लागवड व्यवस्थापन ...

वसमत येथे हळद संशोधन केंद्र उभारण्यास मंजुरी!

हिंगोली : हळद उत्पादकांसाठी महत्वाची बातमी आहे. बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्र जिल्ह्यातील वसमत येथे उभारण्यात येणार आहे. यासाठी तब्बल 100 कोटीचा निधी मंजुर ...

“गहू आणि तांदूळ अनुदानावर द्या”, पोल्ट्री उद्योजकांची केंद्र सरकारकडे मागणी!

पुणे : पक्षांच्या खाद्य दरात वाढ झाल्यामुळे पोल्ट्री धारकांकडून शेतीमालाच्या दरात घट करण्याची मागणी होत आहे. सोयापेंडवरील आयातशुल्क कमी करावे तसेच सोयाबीनचे दर अटोक्यात ...

“गहू आणि तांदूळ अनुदानावर द्या”, पोल्ट्री उद्योजकांची केंद्र सरकारकडे मागणी!

पुणे : पक्षांच्या खाद्य दरात वाढ झाल्यामुळे पोल्ट्री धारकांकडून शेतीमालाच्या दरात घट करण्याची मागणी होत आहे. सोयापेंडवरील आयातशुल्क कमी करावे तसेच सोयाबीनचे दर अटोक्यात ...

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेंतर्गत मिळणार 65 टक्के अनुदान!

नाशिकः नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत राज्यातील 15 जिल्ह्यांमधील एकूण 5 हजार 142 गावांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील 125 ...

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेंतर्गत मिळणार 65 टक्के अनुदान!

नाशिकः नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत राज्यातील 15 जिल्ह्यांमधील एकूण 5 हजार 142 गावांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील 125 ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!