Agriculture
शेतकऱ्याने शेती संरक्षणासाठी चक्क अस्वल ठेवलं नोकरीवर; महिना १५ हजार रुपये
तेलंगणा : मोठ्या कष्टाने पिकवलेल्या शेतीचे पक्षी-प्राण्यांमुळे मोठं नुकसान होत असते. त्यामुळे शेतकरी काही ना काही युक्ती लढवत असतात. बरेच शेतकरी शेतात बुजगावणी उभी ...
खताचे संकट टाळण्यासाठी कृषी विभागाचा पुढाकार!
लातूर : भारतामध्ये सर्वाधिक खताचा पुरवठा हा रशियामधून केला जातो. मात्र, यंदा युध्दाच्या परस्थितीमुळे खताची आणि कच्च्या मालाची आवकच झालेली नाही. खरीप हंगामाच्या 1 महिनापूर्वीच ...
‘या’ योजनेअंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांना देणार हेक्टरी 50 हजार रुपये!
मुंबई : रासायनिक खताच्या वाढत्या वापरामुळे पुन्हा एकदा सेंद्रिय शेतीचे महत्व वाढत आहे. यासाठी दोन वेगवेगळ्या योजना राबवल्या जाणार असून उत्पादन वाढीसाठी आवश्यक त्या साधनसामुग्रीसाठी प्रोत्साहनही दिले ...
मधमाशी पालन व्यावसायिकांना कृषी विज्ञान केंद्रांमधून मदतीचा हात!
मुंबई : मधमाशी पालन हा व्यवसाय कोणीही करु शकणार आहे. जगभरात 9 लाख 92 हजार टनांचे मध उत्पादन होते. भारतात दरवर्षी सुमारे 33 हजार 425 ...
माढ्यात गाईने दिला एकाच वेळी दोन वासरांना जन्म!
माढा : शेतकरी दुभत्या जनावरांना कुटुंबातील सदस्याप्रमाणे जपत असतात. याचं फळ या शेतकऱ्याला मिळाले असल्याचे दिसत आहे. माढ्यातील गणेश साळुंके या शेतकऱ्याच्या गाईने एकाच ...
“शेतकऱ्यांचे शिल्लक ६०० कोटी रुपये लगेच देण्यात येतील” – अजित पवार
मुंबई : राज्यात सन २०१३ पासून शेतकऱ्यांना धान खरेदीवर बोनस देण्याची पद्धत सुरू आहे. ती कायम ठेवावी अशी मागणी विधानसभा सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी ...
अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतक-यांसाठी सरकारची नवीन अट!
मुंबई : आज पश्चिम महाराष्ट्रात आणि तळकोकण या ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या ठिकाणच्या शेतकऱ्यांना हवामान विभागाकडून अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या ...
मत्स्यपालन करून मिळवा दुहेरी फायदा; उत्पन्नामध्ये होईल दुप्पट वाढ
मुंबई : काळानुसार शेतीचे स्वरुप बदलत असताना दिसत आहे. पाणीटंचाई भासू नये म्हणून शेतकरी शेततळे बांधत असतात. शेततळ्याची उभारणी केल्यानंतर मत्स्यशेतीसाठी वेगळे असे काही ...
रशिया-युक्रेन युद्धामुळे नाशिकच्या द्राक्ष शेतकऱ्यांचे मोठे नुकसान!
मुंबई: रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा परिणाम आता भारतातही दिसून येत आहे. या दोघांमधील युद्धामुळे महाराष्ट्रातील नाशिकच्या द्राक्ष शेतकऱ्यांना करोडोंचे नुकसान सोसावे लागत आहे. महाराष्ट्रातील ...
सेंद्रिय खतापासून अडीच गुंठ्यामध्ये तब्बल 300 किलो मिरचीचे उत्पादन!
अलिबाग : मध्यंतरी गुजरात येथे झालेल्या कृषीच्या कार्यक्रमात नैसर्गिक शेती हेच शेती व्यवसायाचे भवितव्य आहे, त्यादृष्टीकोनातून शेतकऱ्यांनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्रन ...