Agriculture
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! ‘या’ योजनेअंतर्गत ट्रॅक्टर खरेदीवर मिळणार 50 टक्के अनुदान
दिल्ली : केंद्र सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून अनेक योजनांची अंमलबजावणी करत असते. शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी अनेक यंत्रांची गरज भासत असते. याच पार्श्वभूमीवर आता ...
बळीराजा संकटात, पाऊसामुळे भाजीपाल्याचे झाले मोठ्या प्रमाणात नुकसान; वाचा सविस्तर
मुंबई : जून महिना चालू झाला तरी पाऊस बरसला नव्हता त्यामुळे शेतकरी बांधव पावसाची आतुरतेने वाट पाहत होते. यावेळी पाऊसाचे आगमन लवकर होईल असा हवामान ...
मोठी बातमी! मोदींकडून ‘या’ योजनेंतर्गत मिळणार ५० हजार रुपये, जाणून घ्या नेमकी काय आहे योजना?
दिल्ली : केंद्र सरकार जनतेला आर्थिक सहाय्य म्हणून वेगवेगळ्या योजना राबवत असते. यामध्ये सर्वसामान्य नागरिकांसाठी आता एक दिलासदायक बातमी समोर येत आहे. सरकारच्या पीएम ...
‘या’ राज्यात रेशनचे धान्य मिळणार एटीएम मशीनद्वारे ; वाचा सविस्तर
उत्तराखंड : सरकार नागरिकांना आर्थिक सहाय्य मिळावे म्हणून अनेक प्रयत्न करत आहे. वेगवेगळ्या योजनांची देखील अंमलबजावणी करत आहे. आता एक नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी समोर ...
मोठी बातमी! महसूल वाढीसाठी दारूच्या किमती होणार ४० टक्क्यांनी कमी
पंजाब : दारू हा अनेक तरुण लोकांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. यामध्येच आता एक मोठी बातमी समोर येत आहे. पंजाब सरकारने दारू प्रेमींसाठी एक आनंदाची ...
‘या’ दिवशी होणार मान्सूनचे आगमन, हवामान विभागाने दिली माहिती
मुंबई : शेतकरी बांधव बऱ्याच दिवसांपासून मान्सूनची आतुरतेने वाट पाहत आहेत. मान्सूनने पहिल्यांदा केरळमध्ये २९ मे ला हजेरी लावली होती. दरवर्षी केरळमध्ये मान्सूनचे १ ...
‘या’ तारखेनंतर धो-धो बरसणार मान्सून; वाचा सविस्तर माहिती
मुंबई : शेतकरी बांधव बऱ्याच दिवसांपासून मान्सूनची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र मान्सून राज्यात उशिरा दाखल होणार असल्याची माहिती समोर येत आहे. पश्चिम आणि ...
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर! मोदी सरकारने खत विक्रीबाबत घेतला ‘हा’ निर्णय
मुंबई: खरीप हंगामाला आत्ता काही दिवसातच सुरवात होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची धावपळ सुरु आहे. शेतकरी बियाणे आणि खताचे नियोजन करताना दिसत आहे. पण ...
‘या’ योजनेंतर्गत महाराष्ट्र सरकार देणार ५० हजार रुपये, वाचा सविस्तर माहिती
मुंबई : महाराष्ट्र सरकार नेहमीच गोरगरिबांच्या हितासाठी कोणत्या ना कोणत्या योजना राबवत असते. सरकारने आता ‘माझी कन्या भाग्यश्री’ ही योजना सुरू केली आहे. ही ...
आता मोदींचे २ हजार मिळणार घरपोच; शेतकऱ्यांना बँकेत जाण्याची गरज नाही
दिल्ली : केंद्र सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून नेहमी वेगवेगळ्या योजना राबवत असते. यामध्ये प्रधानमंत्री सन्मान किसान निधी योजनेमार्फत गरजू शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली ...