Share

“ते हिंदू आणि आम्ही काय मग…”- यशोमती ठाकूर

Published On: 

राज्यात सध्या धर्माचं राजकारण चालू असलेले पाहायला मिळत आहे. त्यामुळे विकासाचे मुद्दे मात्र दुर्लक्षित राहताना दिसून येत आहेत. याच पार्श्वभूमीवर महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी माध्यमांशी बोलताना विरोधी पक्षावर टीका केली आहे.

राज्यात महागाई सारख्या इतर अनेक समस्या असतानाही त्यावर न बोलता आता केवळ हिंदू मुस्लिम भोंगे या सगळ्यावर बोललं जात आहे, अशी टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!