Atul Bhatkhalkar
Atul Bhatkhalkar : “बापाच्या नावावर मत मागण्याचे दिवस…”, अतुल भातखळकरांचा उद्धव ठाकरेंना टोला
मुंबई: काल (२५ जून) शिवसेना पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) खासदार संजय राऊत यांचीही उपस्थिती आहे. यावेळी शिवसेनेने ...
Atul Bhatkhalkar : “बापाचं नाव कशाला? कधी स्वतःच्या नावावर मतं मागून बघा” ; अतुल भातखळकरांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
मुंबई : आज (२५ जून) शिवसेना पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) खासदार संजय राऊत यांचीही उपस्थिती ...
Atul Bhatkhalkar : “ज्यांना सत्ता सांभाळता आली नाही त्यांनी…”, फडणवीसांना दिलेल्या सल्ल्यानंतर भातखळकरांचा राऊतांना टोला
मुंबई: एकनाथ शिंदे यांनी जवळपास ४६ आमदारांना सोबत घेऊन आपला वेगळा गट स्थापन केला आहे. एकनाथ शिंदे शिवसेनेला आणि महाविकास आघाडी सरकारला धक्क्यावर धक्के ...
Atul Bhatkhalkar : “…राजकारणाचा हा शेवटचा अंक”, ‘त्या’ वक्तव्यावरून अतुल भातखळकरांचा संजय राऊतांना इशारा
मुंबई: शिवसेनेशी बंड पुकारणारे एकनाथ शिंदे यांनी “आमदारांच्या कुटुंबियांची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे, याची जबाबदारी सरकारची असते”, असा गंभीर आरोप केला आहे. यावर शिवसेना ...
Atul Bhatkhalkar : “सूडाच्या राजकारणाचा हा शेवटचा अंक…” ; अतुल भातखळकरांची संजय राऊतांवर टीका
मुंबई: आमदारांच्या कुटुंबियांची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. याची जबादारी सरकारची असते. असा आरोप एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केला आहे, यावर प्रतिक्रिया देताना ...
मग अग्निविरांच्या पंचायती तुला कशाला?; अतुल भातखळकरांचा कन्हैय्या कुमारला सवाल
मुंबई: केंद्र सरकारनेअग्निपथ योजना जाहीर केल्यानंतर देशभरात तरुणांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. काँग्रेस नेते कन्हैय्या कुमारने या योजनेला विरोध करत केंद्र सरकावर निशाणा साधला. ...
मग छातीत कळा नेमक्या कशामुळे?; ‘त्या’ वक्तव्यानंतर भातखळकरांचा भुजबळांना टोला
मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला. यावर्षी ९६.९४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मात्र परीक्षेत ...
फडणवीसांनी शरद पवारांवर केलेल्या ‘त्या’ टीकेला भातखळकरांनी म्हटले, “नागपुरी मिरची म्हणजे…”
मुंबई: १८ जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे. त्यापूर्वी पश्मिच बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विरोधकांच्या बैठकीचे आयोजन केले होते. त्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद ...
“फडणवीस सरकारने केलेल्या कामांना आपल्या नावाच्या पाट्या…”, अतुल भातखळकरांचा मुख्यमंत्र्यांना टोला
मुंबई: मराठवाड्यात शिवसेनेची पहिली शाखा स्थापन होऊन 37 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्या शाखेचा वर्धापनदिन काल (८ जून) होता. त्यानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादला ...
संजय राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर भातखळकरांनी म्हटले “मिठीचा नाला”
मुंबई: मराठवाड्यात शिवसेनेची पहिली शाखा स्थापन होऊन 37 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्या शाखेचा वर्धापनदिन आज असून त्यानिमित्त औरंगाबादला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा ...