Share

फडणवीसांनी शरद पवारांवर केलेल्या ‘त्या’ टीकेला भातखळकरांनी म्हटले, “नागपुरी मिरची म्हणजे…”

Published On: 

मुंबई: १८ जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे. त्यापूर्वी पश्मिच बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी  विरोधकांच्या बैठकीचे आयोजन केले होते. त्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या पदासाठी इच्छूक नसल्याचे जाहीर केले आहे. यावरच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत टीका केली आहे. तर भाजप नेते अतुल भातखळकर यांनीही ट्वीट करत खोचक टोला लगावला आहे.

“शब्द किमान अपमान कमाल, नागपुरी मिरची म्हणजे तिखट जाळ”, असे ट्वीट करत अतुल भातखळकर यांनी शरद पवारांवर टीक करत फडणवीस यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

नेमके काय म्हणाले होते फडणवीस?

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उमेदवारी न घेण्याबाबत शरद पवारांचा व्यक्तिगत निर्णण असेल. एनडीएजवळ आणि त्यांना मदत करणारी एकूण मत बघितली तर, एनडीए जो उमेदवार ठरवेल तो उमेदवार निवडून येणार हे कुठल्याही राजकीय नेत्याला समजू शकतं. मात्र पवारांनी यामधून बाहेर पडण्यासाठी प्रकृतीचं कारण सांगितले. आपण त्याचा आदर करायला हवा. असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!