महाराष्ट्र

पूरग्रस्त भागात सुविधेसाठी यंत्रणांनी सतर्क रहा : फडणवीस

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात ज्या भागात पूर ओसरला आहे, तेथे पिण्याचे शुद्ध पाणी, आरोग्य सुविधा आणि वीज पुरवठा पुर्ववत करण्यासाठी यंत्रणांनी सज्ज रहावे. ...

विनयभंगाच्या व्हीडीओवर मुंबईच्या महापौरांचा खुलासा म्हणाले…

टीम महाराष्ट्र देशा : गेले तीन दिवस मुंबईत प्रचंड पाऊस पडतोय. प्रशासनाचा हलगर्जीपणाचं पितळ उघडं पडलंय. याबद्दल जाब विचारणाऱ्या महिलेचा हात मुंबई महानगरपालिकेचे महापौर ...

मोठी बातमी : राज्यातील जि.प , पंचायत समित्यांच्या निवडणूक ४ महिने पुढे ढकलल्या

टीम महाराष्ट्र देशा : राज्यातील जिल्हा परिषदांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, विषय समिती सभापती तसेच पंचायत समित्यांचे सभापती व उपसभापती पदासाठी पुढील काही महिन्यात होणाऱ्या निवडणुका ...

लोकसहभागातून महाराष्ट्राच्या हरित निर्धाराचा संकल्प : मुनगंटीवार

टीम महाराष्ट्र देशा : हरित महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे येत्या ७ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता राज्यातील सर्व ग्रामपंचायतींशी लाईव्ह ‘महा ई ...

शिवस्वराज्याची सनद की राष्ट्रवादीचा आगामी निवडणुकीचा जाहीरनामा ?

टीम महाराष्ट्र देशा: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पक्षांनी मोर्चेबंधणीला सुरवात केली आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसने खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली ‘शिवस्वराज्य यात्रेचे’ आयोजन ...

युती करताना मंत्रिपदांची नाही, तर कलम ३७० आणि राम मंदिराची अट घातली – संजय राऊत

टीम महाराष्ट्र देशा: देशहितासाठी सरकारकडून घेतले जाणाऱ्या कठोर निर्णयामध्ये शिवसेना कायम भाजपच्या पाठीशी राहील, आज कलम ३७० हटवल्यानंतर कश्मीरी जनतेला न्याय मिळाला आहे, भाजपशी ...

आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्य शासन सज्ज : फडणवीस

टीम महाराष्ट्र देशा : मुंबई शहर आणि संपूर्ण महानगर परिसरातील अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्य शासन सज्ज आहे. मुंबई,ठाणे, पालघर परिसरात होणारी अतिवृष्टी ...

जम्मू काश्मीर झालं… आता बेळगाव प्रश्नही मार्गी लावा’ 

टीम महाराष्ट्र देशा : मोदी सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. जम्मू काश्मीरचे विभाजन करून कलम ३७० हटवण्याच्या निर्णयावर राज्यसभेत शिक्कामोर्तब झाला आहे. तर आज ...

शिवस्वराज्य यात्रा : पुढचा मुख्यमंत्री आघाडीचाचं – अमोल कोल्हे

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणूकीनंतर आता सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सर्वच पक्षांनी पक्षबांधणी, राजकीय दौरे, भेटीगाठी यांसारख्या राजकीय घडामोडींना उधाण ...

शिवनेरीवर महाराजांचे आशीर्वाद घेऊन शिवस्वराज्य यात्रेला सुरुवात

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणूकीनंतर आता सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सर्वच पक्षांनी पक्षबांधणी, राजकीय दौरे, भेटीगाठी यांसारख्या राजकीय घडामोडींना उधाण ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!