महाराष्ट्र
राज्यात कोरोनाचे ७७८ नवे रुग्ण ; एकूण संख्या ६४२७
टीम महाराष्ट्र देशा – राज्यात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लॉक डाऊन करण्यात आलं आहे परंतु रोजच्या रोज कोरोन रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. आजही राज्यात ...
कोरोना : राज्यातील हॉटस्पॉटची संख्या १४ वरुन ५ वर ; राजेश टोपेंची माहिती
टीम महाराष्ट्र देशा – राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असतानाच एक दिलासादायक बातमी आली आहे. महाराष्ट्रातील कोरोना हॉटस्पॉटची संख्या १४ वरुन ५ वर आली ...
राज्यातील वृद्ध, निराधार, दिव्यांग घटकांसाठी सामजिक न्याय विभागाकडून १२५७ कोटी ५० लाख रुपयांचा निधी
टीम महाराष्ट्र देशा – देशात आणि राज्यात कोरोनाच संकट गहिर झालं आहे. या काळात राज्यातील वृद्ध, निराधार, दिव्यांग घटकांना आधार देण्यासाठी राज्य सरकारने त्यांना ...
राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्या फेसबुक पोस्टवर अश्लील कमेंट्स करणार्यांवर गुन्हा दाखल
टीम महाराष्ट्र देशा – राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याविषयी सोशल मीडियावर अश्लील कमेंट्स केल्याने पुण्यातील सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला ...
महाराष्ट्र (२२ एप्रिल २०२०) : कोरोनाबाबतचा हेल्थ रीपोर्ट –
मुंबई, दि. २२ : आज राज्यात कोरोनाबाधीत ४३१ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ५ हजार ६४९ झाली आहे. ६७ रुग्णांना घरी ...
महाराष्ट्र (२२ एप्रिल २०२०) : कोरोनाबाबतचा हेल्थ रीपोर्ट –
मुंबई, दि. २२ : आज राज्यात कोरोनाबाधीत ४३१ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ५ हजार ६४९ झाली आहे. ६७ रुग्णांना घरी ...
‘महाराष्ट्र असाच तुम्ही चालवला तर लवकरच लोकं चपलेने आभार मानतील तुमचे’
टीम महाराष्ट्र देशा – देशात आणि राज्यात कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन आहे. लॉक डाऊन केले असले तरी राज्यात कोरोनाच्या केसेस मुख्यत्वेकरून मुंबई आणि ...
‘पांडुरंगाच्या पावन सोलापूर जिल्हयाच्या विकासासाठी संपूर्ण निष्ठेने आणि प्रामाणिकपणे प्रयत्नशील राहीन’
सोलापूर : सध्याचे पालकमंत्री जितेंद्र आव्हाड हे सध्या आजारी असल्याने सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पुन्हा एकदा बदलले आहेत. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे सोलापूरच्या पालकमंत्री पदाची जबाबबदारी ...
#corona : भारत 20 हजार आकडा गाठणारा जगातील 17वा देश, महाराष्ट्र- गुजरातमध्ये सर्वाधिक धोका
नवी दिल्ली : भारतातील कोरोनाबाधितांचा आकडा हा 20, 000च्या पुढे गेला आहे. तर आता भारत 20 हजार आकडा गाठणारा जगातील 17वा देश आहे. राजस्थान, ...
‘बांधकाम व्यावसायिकांना शहरांमध्ये झोपडपट्ट्या तयार करताना लाज वाटायला हवी’ : रतन टाटा
टीम महाराष्ट्र देशा – आज शहरात बिल्डर, आर्किटेक्ट पुनर्विकासाच्या नावाखाली उंचच उंच उभ्या झोपड्याच उभारत आहेत. ज्यात नागरिकांना मोकळं वातावरण मिळत नाही, ज्या ठिकाणी ...