महाराष्ट्र
दिलासादायक बातमी, महाराष्ट्रातील ‘हा’ जिल्हा झाला कोरोनामुक्त
वाशीम: देशात आणि राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असतानाच एक दिलासादायक बातमी आली आहे. महाराष्ट्र राज्यातील हा जिल्हा आता कोरोन मुक्त झाला आहे. वाशीम जिल्ह्यात ...
४० प्रयोगशाळांच्या मदतीने महाराष्ट्र राज्याने गाठला कोरोना चाचण्यांचा एक लाखांच्या वरील टप्पा
मुंबई, दि. २५: राज्यात गेल्या सुमारे दीड महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव जाणवत आहे. कालपर्यंत ४० प्रयोगशाळांच्या माध्यमातून राज्याने चाचण्यांचा एक लाखांवरील टप्पा गाठला आहे. देशात ...
‘गावा-गावातली बोलत आहे पारु माझ्या नवऱ्याने सोडली आहे दारु’ म्हणत आठवलेंची दारू दुकाने बंदच ठेवण्याची मागणी
टीम महाराष्ट्र देशा – ‘गावा-गावातली बोलत आहे पारु माझ्या नवऱ्याने सोडली आहे दारु’ अशी कविता करत केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी उद्धव ठाकरे सरकारकडे वाईन ...
आज राज्यात कोरोनाबाधीत ८११ नवीन रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्या ७६२८ तर २२ रुग्णांचा मृत्यू
मुंबई, दि. २५ : आज राज्यात कोरोनाबाधीत ८११ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ७६२८ झाली आहे. आज ११९ रुग्णांना घरी सोडण्यात ...
चिंता वाढली: सोलापूर जिल्ह्यामध्ये कोरोनाचा आकडा ५०वर, ग्रामीण भागात देखील आढळला रुग्ण
सोलापुर : कोरोनाला अटकाव करण्यासाठी सध्या विविध उपाययोजना राबवण्यात येत असं असलं तरी सोलापूर शहरातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतानाच दिसून येत आहे . शनिवारी ...
पुणे शहरात दुकाने चालू करण्यास परवानगी नाहीच
पुणे : – कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालय, दिल्ली यांचे दिनांक 24 एप्रिल 2020 रोजीच्या परिपत्रकानुसार लॉकडाऊन कालावधीत दुकाने चालू ठेवण्याबाबत मार्गदर्शक ...
‘३ मेपर्यंत महाराष्ट्रात कोणतीही दुकानं सुरु होणार नाहीत’ ; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
टीम महाराष्ट्र देशा – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या काळात अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सेवा वगळून सगळी दुकानं बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र ...
‘सरकार आहात म्हणून महसूल वाढीच्या सूचना दिल्या , तुम्ही टीका करून नीच पात्रता दाखवलीच’
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉक डाऊन आहे. त्यामुळे सर्व आर्थिक व्यवहार बंद असल्याने सरकारचे उत्पन्न थांबले आहे. राज्यातील अर्थव्यवस्था मृत झाली आहे. यासाठी ...
राज ठाकरेंवर टीका करणाऱ्या अग्रलेखावरून निलेश राणेंची संजय राऊतांवर ‘शिवराळ भाषेत’ टीका
मुंबई : राज्यातील अर्थव्यवस्था मृत झाली आहे. यासाठी शासनाने मुंबईतील हॉटेल्स, खानावळ, पोळी-भाजी केंद्र सुरु करावीत जेणेकरून राज्याच्या अर्थव्यवस्थेला हातभार लागेल. तर महसुलात वाढ करण्यासाठी ...
… म्हणून वाईन शॉप सुरु होणं गरजेचं आहे : मनसे नेते बाळा नांदगावकर
टीम महाराष्ट्र देशा – राज्यातील अर्थव्यवस्था मृत झाली आहे. यासाठी शासनाने मुंबईतील हॉटेल्स, खानावळ, पोळी-भाजी केंद्र सुरु करावीत जेणेकरून राज्याच्या अर्थव्यवस्थेला हातभार लागेल. तर ...