महाराष्ट्र
‘भाजपला भगवा फडकवायचा असेल तर बेळगावमध्ये फडकवा, पाकव्याप्त काश्मीरमध्ये फडकवा’
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला अद्याप सव्वा वर्षाचा अवधी आहे. मात्र मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे नियोजन भाजपाने सुरू केल्याचे वृत्त आल्यापासून या निवडणुकीचा विषय राजकीय ...
नगर जिल्हयात आगामी दोन दिवसांत पावसाची शक्यता?; हवामान खात्याचा अंदाज!
अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला थंडीची चाहूल लागली होती. पण १२ नोव्हेंबरपासून थंडी गायब झाली असून यानंतर तापमानात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ...
नगर जिल्हयात आगामी दोन दिवसांत पावसाची शक्यता?; हवामान खात्याचा अंदाज!
अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला थंडीची चाहूल लागली होती. पण १२ नोव्हेंबरपासून थंडी गायब झाली असून यानंतर तापमानात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ...
‘…अन्यथा उलट-सुलट घटनेस सरकार जबाबदार असेल’; मनसेचं राज्य सरकारला सोमवारपर्यंतचं अल्टिमेटम
मुंबई : वीज बिल मुद्यावरून मनसे आंदोलन छेडणार असून, आज मुंबईमध्ये राज्यभरातल्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीसाठी राज्यभरातले नेते, सरचिटणीस, जिल्हाअध्यक्ष, विभाग प्रमुख, ...
हिंदुत्व विरोधी नितीश चालले मग महाराष्ट्रात हिंदुत्ववादी शिवसेना का नाही? तिवारींचे भागवतांना खुले पत्र
मुंबई : बिहार विधानसभेच्या नुकत्याच झालेल्या निवडणूकीनंतर उत्पन्न राजकीय परिस्थितीत भाजपाने ज्या प्रकारे प्रखर हिंदुत्व विरोधी नितीश कुमार यांना मुख्यमंत्री म्हणून स्वीकारले, पण हाच ...
हिंदुत्व विरोधी नितीश चालले मग महाराष्ट्रात हिंदुत्ववादी शिवसेना का नाही? तिवारींचे भागवतांना खुले पत्र
मुंबई : बिहार विधानसभेच्या नुकत्याच झालेल्या निवडणूकीनंतर उत्पन्न राजकीय परिस्थितीत भाजपाने ज्या प्रकारे प्रखर हिंदुत्व विरोधी नितीश कुमार यांना मुख्यमंत्री म्हणून स्वीकारले, पण हाच ...
शेतकऱ्यांनो सावधान! राज्यात पुन्हा पावसाचं सावट
मुंबई : राज्यात गेल्या महिन्यात पार्टीच्या पावसाने हाहाकार घातला होता. त्यामुळे हाताशी आलेलं सोन्यासारखं पीक देखील वाहून गेलं. कोरोना काळातील टाळेबंदीमुळे बिघडलेलं आर्थिक चक्र, ...
बेळगावीच्या ताब्यावरील अजित पवारांच्या वक्तव्याचा येडीयुरप्पांकडून निषेध !
बंगरुळू: महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न हा महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासून अद्याप देखील न सुटलेला प्रश्न आहे. यावर 1 नोव्हेंबर रोजी काळा दिवस पाळण्यात आला. भाषावार प्रांत रचनेमुळे ...
‘दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राम मंदिर उभारणीसाठी केलेले कार्य कायम सर्वांच्या स्मरणात राहील’
पुणे : अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन झाल्यानंतर मंदिराच्या पुनर्बांधणीचे काम वेगाने सुरू झाले आहे. उत्तर प्रदेशातील अयोध्येच्या राम मंदिराच्या पुनर्बांधणी दरम्यान एक किलो चांदीची ...
सरकार नाकर्तेपणा लपवण्यासाठी लोकशाहीवर गदा आणण्याचे काम करत आहे – भाजप
मुंबई : भाजप नेते राम कदम यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. राम कदम यांनी आज पालघर गडचिंचले हत्याकांड प्रकरणी जनआक्रोश यात्रेचं आयोजन केलं ...