महाराष्ट्र

खबरदार!, यंदा फटाके फोडाल तर पोलीस कारवाई होणार

मुंबई : राज्यात कोरोनामुळे बनलेली भीषण परिस्थिती आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल जनतेशी संवाद साधला. प्रदूषणामुळे कोरोनाचा ...

पोरा नाव गाजवलंस! लक्षवेधी कामगिरी केल्यानंतर ऋतुराज गायकवाडवर कौतुकाचा वर्षाव

चिंचवड : आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग संघाकडून खेळताना चमकदार कामगिरी करून सर्व क्रिकेट रसिकांचे लक्ष वेधलेल्या ऋतुराज गायकवाड याची महाराष्ट्रभर चर्चा सुरु आहे. यंदाच्या ...

इलेक्ट्रिक वाहनांची किंमत कमी करावी नितीन गडकरींचे उत्पादकांना आवाहन…

नवी दिल्ली – फिक्कीने आयोजित केलेली ‘इलेक्ट्रिक मोबिलिटी कॉन्फरन्स २०२०’ पार पडली यावेळी येत्या काळात पारंपारिक इंधनाची भासत असलेल्या तुटवडा लक्षात घेत तसेच प्रदूषण ...

शिक्षकांचे प्रश्न लवकरच मार्गी लावणार- वर्षा गायकवाड

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या शिष्टमंडळाने मुंबईत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेतली. विनाअनुदानीत संस्थांबाबतच्या अध्यादेशातील `कायम` शब्द वगळल्यानंतर संस्थांचे ...

सरकारने टाटा समाजिक संस्थेचा अहवाल द्यावा; धनगर समाजाचा आदिवासींमध्ये समावेश करण्यास पिचड यांचा विरोध

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- धनगर समाजाचा आदिवासींमध्ये समावेश करून त्यांना आरक्षण देण्यास भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांनी पुन्हा एकदा ठाम विरोध दर्शविला आहे. धनगर आणि ...

एका नौटंक्यासाठी रडणे, छाती बडवणे बंद करा ! : शिवसेना

मुंबई : वास्तुविषारद अन्वय नाईक यांच्या मृत्यूप्रकरणी अटक करण्यात आलेल्या रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अलिबाग कोर्टाकडून १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. ...

लोकशाहीचा आजचा काळा दिवस! गोस्वामीच्या अटकेनंतर आशिष शेलारांची बोचरी टीका

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आज सकाळी अटक करण्यात आली आहे. अन्वय नाईकच्या मृत्यूप्रकरणी पनवेल पोलिसांनी ही कारवाई केली असून पेशाने ...

…तर ‘मातोश्री’वर दिवाळी साजरी होऊच देणार नाही ; नवनीत राणांचा आक्रमक इशारा

अमरावती : परतीच्या पावसामुळे महाराष्ट्रात मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात देखील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. तर अनेकांचा संसार देखील आता उघड्यावर पडला असून ...

महाभकास आघाडीची मदत तर सोडा पंचनामे सुद्धा झाले नाहीत !

औरंगाबाद : परतीच्या पावसामुळे महाराष्ट्रात मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात देखील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. तर अनेकांचा संसार देखील आता उघड्यावर पडला असून सगळं ...

फडणवीस मुख्यमंत्री असताना ओबीसींना प्राधान्य दिल्याचे महाराष्ट्राने पाहिले आहे : दरेकर

मुंबई : राज्यात सद्या आरक्षणावरून वातावरण तापलं आहे. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला असतानाच ओबीसी समाज देखील आरक्षण अबाधित ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!