महाराष्ट्र

‘आता अ‍ॅमेझॉनची मस्ती उतरवणारच’ ; राज ठाकरेंना नोटिशीनंतर मनसे आक्रमक

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि अ‍ॅमेझॉन यांच्यात सुरु असलेला ‘नो मराठी, नो अ‍ॅमेझॉन’ वाद आता चिघळला आहे. आता हा वाद कोर्टात गेला आहे. ...

अ‍ॅमेझॉनची राज ठाकरेंच्या विरोधात कोर्टात धाव; 5 जानेवारीला कोर्टात हजर राहण्याचे आदेश 

मुंबई :  महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि अ‍ॅमेझॉन यांच्यात सुरु असलेला ‘नो मराठी, नो अ‍ॅमेझॉन’ वाद आता चिघळला आहे. आता हा वाद कोर्टात गेला आहे. ...

‘आज राज्य सरकारने मराठा आरक्षणाला संपवले, आरक्षणाचा सरळसरळ गेम झाला’

पुणे : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापत आहे. मुंबई आणि राज्यभरात ठिकठिकाणी मराठा समाज विविध मार्गाने आपला आक्रोश व्यक्त करत आहे. मराठा आरक्षणाला ...

राज्य सरकारला उच्च न्यायालयाने कानाखाली लगावल्यानंतर जाग आली; मेटेंची जहरी टीका

मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापत आहे. मुंबई आणि राज्यभरात ठिकठिकाणी मराठा समाज विविध मार्गाने आपला आक्रोश व्यक्त करत आहे. मराठा आरक्षणाला ...

लसीकरणाच्या मोहिमेबाबत राजेश टोपेंनी केला महत्वाचा खुलासा!

मुंबई : ब्रिटनमध्ये कोरोनाचा दुसरा विषाणू आढळल्यानंतर खबरदारी म्हणून राज्य शासनाने नाईट कर्फ्यु करण्याचा निर्णय घेतला. कालपासून 5 जानेवारीपर्यंत रात्री कडक संचारबंदी लागू करण्यात ...

‘हिंदुस्थानला पहिल्या कोरोनावर अद्याप नियंत्रण मिळविता आलेले नाही, तेथे दुसऱ्या कोरोनाचे काय घेऊन बसलात?’

मुंबई : ब्रिटन आणि इतर काही देशांमध्ये कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आढळून आला आहे. या दुसऱ्या प्रकारच्या कोरोना विषाणूचा प्रसार अतिशय वेगाने होत असल्याचे ...

भीमा कोरेगाव विजय स्तंभाला घरातुनच अभिवादन करा; आंबेडकरी अनुयायांना राज्य सरकारचं आवाहन

पुणे : जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोणत्याही सभांना, जाहिर कार्यक्रमांना तसेच स्टॉलसाठी कोणतीही परवानगी देण्यात येत नसल्याचे समजले असून दरवर्षी अत्यंत उत्सवाने, प्रचंड गर्दीने साजरा ...

महाराष्ट्र सरकारचा शेतकरी आंदोलनाला असलेला पाठींबा फक्त तोंड देखला आहे – आंबेडकर

नागपूर : गेल्या काही दिवसांपासून दिल्ली सीमेवर कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारने लादलेले जाचक तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी ...

‘मंत्र्यांना आंदोलनाचा अधिकार नाही; मी मुख्यमंत्री असतो तर बच्चू कडूंचा राजीनामा घेतला असता’

नागपूर : गेल्या काही दिवसांपासून दिल्ली सीमेवर कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारने लादलेले जाचक तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी ...

‘मंत्र्यांना आंदोलनाचा अधिकार नाही; मी मुख्यमंत्री असतो तर बच्चू कडूंचा राजीनामा घेतला असता’

नागपूर : गेल्या काही दिवसांपासून दिल्ली सीमेवर कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारने लादलेले जाचक तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!