महाराष्ट्र

कर्जाची हप्ते वसुली थांबवा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मोदींकडे महत्वाची मागणी !

मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोना रोगाने थैमान घातला आहे. यामुळे आरोग्य सेवा देखील अपुऱ्या पडत असून हे संकट पुन्हा एकदा गडद होत असल्याचं ...

कोरोना महामारीला नैसर्गिक आपत्ती घोषित करा, मुख्यमंत्री ठाकरेंच पंतप्रधानांना पत्र !

मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोना रोगाने थैमान घातला आहे. यामुळे आरोग्य सेवा देखील अपुऱ्या पडत असून हे संकट पुन्हा एकदा गडद होत असल्याचं ...

‘ब्रेक दि चेन’ च्या निर्बंधांमुळे गोंधळ उडालाय ? वाचा निर्बंधांबाबत तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे

मुंबई : राज्यात कोरोनाचा हाहाकार वाढत असल्याने १४ एप्रिल रात्री आठ वाजल्यापासून ते १ मे सकाळी ७ वाजेपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. ...

‘लॉकडाऊन’ होण्यापूर्वीच दीपिका-रणवीर बंगळुरुला रवाना

मुंबई : कोरोना संकट निवारण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंधरा दिवसांसाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संपूर्ण राज्यात 144 ...

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच पॅकेज म्हणजे जुनीच दारू नव्या बाटलीत टाकून दिली’

पंढरपूर : कोरोना संकट निवारण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज रात्री 8 वाजेपासून 1 मे पर्यंत राज्यात संचारबंदी लागू करण्यात ...

…आता महिलांनी उपचारासाठी सेंटरवर जावं कि घरीच मरावं ? चित्रा वाघ यांचा संतप्त सवाल

मुंबई : कोरोना संकट निवारण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने आरोग्य सेवा अपुऱ्या पडत आहेत. अनेक ...

पश्चिम बंगाल निवडणुकीनंतर देशातील ‘बाबा’ लॉकडाऊन घोषित करतील; पटोलेंचा टोला

मुंबई : राज्यासह देशभरात पुन्हा एकदा कोरोनाच संकट वाढत आहे. गेल्यावर्षी मार्च महिन्यापासून देशात कोरोनाने थैमान घातला होता. यानंतर मधल्या काळात परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर ...

‘शिवभोजन सेंटर सुरु कारण शिवसेनेचे कार्यकर्ते सेंटर चालवतात, पण इतरांच काय ?’

सिंधुदुर्ग : कोरोना संकट निवारण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज रात्री 8 वाजेपासून 1 मे पर्यंत राज्यात संचारबंदी लागू करण्यात ...

आठवीतलं पोरगं पण सांगेल हे सरकार फार काळ टिकणार नाही – चंद्रकांत पाटील

पंढरपूर : पंढरपूरमध्ये सध्या पोटनिवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापलं आहे. या मतदारसंघावर विजय मिळवण्यासाठी अनेक दिग्गज नेत्यांनी ठाण मांडला आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ...

आधी खात्यावर पैसे द्या मग लॉकडाऊन करा म्हणणाऱ्या चव्हाणांची भाषा बदलली, मुख्यमंत्र्यांना म्हणाले…

सातारा : कोरोना संकट निवारण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज रात्री 8 वाजेपासून 1 मे पर्यंत राज्यात संचारबंदी लागू करण्यात ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!