महाराष्ट्र
राज्यात आज ‘या’ जिल्ह्यात एकही रुग्ण नाही तर ७ जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या अधिक
मुंबई : कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेपेक्षा तिसरी लाट अधिक भयंकर असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनेच राज्यासह देशभरात हाहाकार माजवल्यानंतर आता तिसरी ...
धक्कादायक : भारतात कोविशील्डच्या बनावट लसी; जागतिक आरोग्य संघटनेने दिला इशारा
नवी दिल्ली : कोरोना हा रोग अद्यापही पूर्णपणे नष्ट झालेला नाही. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या धोक्यामुळे सर्वांचे लसीकरण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. देशात व्यापक लसीकरणाची ...
‘मंदिरे खुली करण्यासाठी आंदोलने करण्यापेक्षा दिल्लीतून लस आणण्यासाठी भाजपने प्रयत्न करावेत’
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक निर्बंध लादले होते. कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य सरकारकडून अनेक निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. हॉटेल, रेस्टॉरंट्स, उद्यानेही ...
‘हिंदू हो तो डर के रहो.. ये है उद्धव का नया महाराष्ट्र!’, नितेश राणेंचा हल्लाबोल
मुंबई : राज्यात १५ ऑगस्टपासून अनेक निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. त्यात सर्व प्रकारची दुकाने, हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट, शॉपिंग मॉल्स व अन्य आस्थापना सुरू ...
‘दोन डोस घेतलेल्यांना सुद्धा डेल्टा प्लसचा संसर्ग झाला ही बाब सत्य’; टास्क फोर्स प्रमुखांची कबुली
मुंबई : कोरोनाचा विषाणू हा सध्या अवघ्या जगाची डोकेदुखी ठरला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच संभाव्य हानी टाळण्यासाठी जगभरात सध्या मोठ्याप्रमाणावर लसीकरण मोहीम राबविण्यात ...
…तेव्हा राज्यात पुन्हा निर्बंध लागू करावेच लागतील; टास्क फोर्स प्रमुखांचे विधान
मुंबई : कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेपेक्षा तिसरी लाट अधिक भयंकर असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनेच राज्यासह देशभरात हाहाकार माजवल्यानंतर आता तिसरी ...
‘आता महाराष्ट्राला अधिक सतर्क राहण्याची गरज’; तालिबान्यांनी हैदोसामुळे ‘या’ नेत्याने व्यक्त केली चिंता
मुंबई : तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा घेतल्यानंतर अफगाणिस्तानमधील नागरिकांनी तेथून पळ काढत आहेत. सोमवारी विमानतळावर झालेल्या गर्दीचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्याचबरोबर विमानाच्या ...
‘पवार साहेब तुम्ही कधी तरी खरे बोलणार आहात का?’
सांगली : दोन वर्षांपूर्वी केंद्र सरकारने राज्याचे अधिकार काढून घेतले होते. आता संसदेत घटनादुरुस्ती करुन राज्यांना ओबीसी संबंधी यादी तयार करण्याचा अधिकार दिला. त्यामुळे ...
सतर्क रहा : राज्यात पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता – हवामान विभाग
मुंबई : जुलै महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात राज्यातील बहुतांश भागात चांगला पाऊस झाला होता. अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्र, कोकण यासह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली ...
‘ओबीसींना फसवण्याचं काम या सरकारमध्ये चाललंय’; फडणवीसांचा गंभीर आरोप
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ओबीसी आरक्षणावरुन केंद्र सरकरावर केलेल्या आरोपावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली ...