महाराष्ट्र

‘नारायण राणे म्हणजे भाजपने शिवसेनेवर भुंकण्यासाठी सोडलेला कुत्रा’; शिवसेना नेत्याची विखारी टीका

औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेलं चिथावणीखोर विधान केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केल्यानंतर शिवसेना आक्रमक झाली आहे. राणेंच्या विधानाप्रकरणी महाड, पुणे आणि नाशिकमध्ये ...

केंद्रीय मंत्री असा की बादशहा असा, कायदेशीर कारवाई होणारच – संजय राऊत

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेलं चिथावणीखोर विधान केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केल्यानंतर शिवसेना आक्रमक झाली आहे. राणेंच्या विधानाप्रकरणी महाड, पुणे आणि नाशिकमध्ये ...

‘पोलीस खात्यातील काही लोक सरकारने बस म्हटलं की लोटांगण घालतायत’

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. राणेंच्या वक्तव्यानंतर ...

‘मी काय धमकी देत नाही, पण पोलिसांना इतकाच सल्ला देतो की…’

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. राणेंच्या वक्तव्यानंतर ...

राज्यात आज ३,६४३ नवीन कोरोना रुग्णांची नोंद तर ‘इतक्या’ रुग्णांचा मृत्यू

मुंबई : राज्यात आज ३,६४३ नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर आज ६,७९५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ...

‘मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करा’ ; आरोग्यमंत्र्यांनी दिले आदेश

मुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासनाने घातलेल्या निर्बंधातून काही प्रमाणात जालना जिल्ह्याला सूट मिळाली असली तरी सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही याची काळजी घेत दररोज ...

महाराष्ट्रातील ‘या’ दोन शिक्षकांनी पटकावला राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना अध्यापन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी वर्ष २०२१ चा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. ५ सप्टेंबर २०२१ रोजी राष्ट्रपती ...

पुणे जिंकणार, कोरोना हरणार! आज नव्या कोरोना बाधितांची संख्या केवळ दोन आकडी

पुणे : पुणे शहरातील निर्बंध कमी करण्यात आले असले तरी कोरोना चाचण्यांचे प्रमाण हे अधिक ठेवण्यास प्रशासन कटाक्षाने काम करत आहे. दुसऱ्या लाटेची तीव्रता ...

‘राज्यात कलाकेंद्र, आठवडे बाजार आणि यात्रा लवकर सुरु करण्याबाबत शासन सकारात्मक’

मुंबई : गेल्या दीड वर्षापासून राज्यात कोरोनामुळे सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली असून अजूनही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका आहे. कोरोनाचे संकट पूर्णपणे टळलेले ...

‘कोरोना काळात खचून न जाता टोपे यांनी आपली भूमिका सार्थपणे निभावली’

मुंबई : देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला होता. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत होती त्यामुळे आरोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला होता. ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!