पंतप्रधान नरेंद्र मोदी
“औरंगाबादचे संभाजीनगर कधी करताय ते आधी सांगा”, भातखळकरांचा संजय राऊतांना सवाल
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकव्याप्त काश्मीर भारतात आणण्याची घोषणा केली होती. तेव्हा आता मोदीजी तुम्ही पाकव्याप्त काश्मीर पुन्हा हिंदुस्तानाला कधी जोडत आहात? जे ...
भाजपवाले कधीपासून हिंदू झालेत हे पाहावं लागेल- संजय राऊत
मुंबई : हिंदुत्वाच्या मुद्यावरून राज्यातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस चिघळत चालल्याचे चित्र बघायला मिळत आहे. तसेच या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे वारे वाहू ...
“मोदींनी अनेक जागतिक नेत्यांना पिछाडीवर टाकले”, चंद्रकांत पाटलांकडून स्तुतिसुमने
मुंबई: मॉर्निंग कन्सल्ट (Morning Consult) या कंपनीने केलेल्या सर्व्हेमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) लोकांची मान्यता असलेल्या नेत्यांमध्ये जगात पहिल्या क्रमांकाचे नेते ठरले ...
दहशतवाद्यांना अंगावर घेणारे बाळासाहेब ठाकरे एकच मर्द होते- उद्धव ठाकरे
मुंबई: एमआयएमने महाविकास आघाडीला आघाडीची ऑफर दिल्यानंतर भाजपने शिवसेनेला हिंदुत्वावरून चांगलेच निशाण्यावर धरले आहे. मात्र शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (२० मार्च) भाजपच्या सर्व ...
“काश्मिरी पंडितांसोबत शिखांनी सुद्धा बलिदान दिले”, संजय राऊतांचा मोठा दावा
मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बहुचर्चित असलेला ‘द कश्मीर फाईल्स’ या चित्रपटावरून भाजपला निशाण्यावर धरले आहे. या चित्रपटाबाबत राजकीय क्षेत्रात अनेक ...
“हिंदुत्ववादी शिवसेनेला दगा कोणी दिला त्याचे चिंतन…”, राऊतांचा भाजपला टोला
मुंबई: काश्मीर हा आपल्या देशासाठी आणि देशाच्या जनतेसाठी अत्यंत संवेदनशील असा विषय आहे. अनेक वर्ष देशात राजकारण सुरू आहे, आम्हाला वाटले होते, नरेंद्र मोदी ...
जपानच्या पंतप्रधानांना मोदींनी दिली ‘ही’ खास भेट
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भेटीसाठी भारतात आलेल्या जपानच्या पंतप्रधानांना खास भेट दिली आहे. ही भेट म्हणजे ‘कृष्णपंखी’. शनिवारी (19 मार्च) ...
“शरद पवार पावसात भिजले अन् निमोनिया…”, राष्ट्रवादीचा टोला
मुंबई : भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधत म्हंटले होते की २०१९ला साताऱ्यात पावसात भिजून सुद्धा तुम्हाला ५४ च्या वर ...
“एका विशिष्ट समाजाला खुश करण्यासाठी नवाब मलिकांचा…”,चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या अटकेनंतर राष्ट्रवादीचे नेते आक्रमक झाल्याचे बघायला मिळत आहे.तर दुसरीकडे नवाब मलिक यांचा ...
“चला दापोली, अनिल परब यांचं रिसॉर्ट तोडूयात”, किरीट सोमय्यांचा इशारा
मुंबई : पाच राज्यांच्या निवडणूक निकालात पंजाब वगळता चार राज्यात भाजपला दणदणीत विजय प्राप्त झाला. त्यामुळे महाराष्ट्रातही मविआ सरकार अस्थिर होत असल्याच्या चर्चांना उधाण ...