खासदार

काँग्रेसचा राज्यसभेतील गोंधळ म्हणजे निव्वळ तमाशा : अतुल भातखळकर

मुंबई : आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनच्या सातव्या दिवशी राज्यसभेत कृषि विधेयके मांडण्यात आली. संसदेच्या वरिष्ठ सदनात विधेयकावर चर्चेनंतर कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी उत्तर ...

शेतकऱ्यांना टोकाचे पाऊल उचलावे लागणार नाही, याची ग्वाही सरकार देणार का? संजय राऊत कडाडले

नवी दिल्ली : आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनच्या सातव्या दिवशी राज्यसभेत कृषि विधेयके मांडण्यात आली. संसदेच्या वरिष्ठ सदनात विधेयकावर चर्चेनंतर कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी ...

मराठा आरक्षण: मुंबई, पुण्याला होणारा दूध पुरवठा उद्या रोखणार! मराठा समाज आक्रमक

कोल्हापुर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठीच्या आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या शहीद काकासाहेब शिंदे यांच्या बलिदानाची आठवण पुन्हा आता मराठा समाजाकडून केली जात आहे. मागील आठवड्यात सर्वोच्च ...

पुण्यात पुन्हा लॉकडाऊनच्या अफवा? महापौर म्हणाले…

पुणे : राज्यात गेले ५ महिन्यांहून अधिक काळ कोरोनाने हाहाकार माजवला आहे. याकाळात अनेक मंत्री, लोकप्रतिनिधी ते बॉलिवूड स्टार्स देखील कोरोनाच्या विळख्यात सापडले. तर, ...

पालकमंत्र्यांचा सगळा वेळ ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून आपले बगलबच्चे नेमण्याच्या प्रयत्नात गेला- आ. विखे

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- अहमदनगर जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. जिल्ह्यातील जवळपास २५ हजार लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचा सगळा वेळ ...

अखेर पत्रकाराच्या मृत्यूनंतर राजकीय नेत्यांना जाग; “या” नेत्यांची पुण्यात महत्वाची बैठक

पुणे : गेले पाच महिने राज्यभरात कोरोनाने हाहाकार घातला आहे. पुण्यातील जनजीवन एकबाजूला सुरळीत होत असतानाच कोरोनाच्या थैमानाचे व प्रशासनाचे व्यवस्थेचे वाभाडे निघालेले दिसून ...

मध्यप्रदेशातील धरणांमधून सोडलं पाणी, भंडाऱ्यासह ४0 गावांना पुराचा फटका

भंडारा : मध्यप्रदेशातील धरणांमधून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे भंडारा जिल्ह्यातील नद्यांना पूर आला आहे. वैनगंगा नदीकाठावरील गावांसह भंडारा शहरातही पुराचे पाणी शिरले आहे. रात्री शहरातील काही ...

मध्यप्रदेशातील धरणांमधून सोडलं पाणी, भंडाऱ्यासह ४0 गावांना पुराचा फटका

भंडारा : मध्यप्रदेशातील धरणांमधून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे भंडारा जिल्ह्यातील नद्यांना पूर आला आहे. वैनगंगा नदीकाठावरील गावांसह भंडारा शहरातही पुराचे पाणी शिरले आहे. रात्री शहरातील काही ...

सोयाबीनच्या पिकावर कोणी केले आक्रमण, खासदार भावना गवळींचे सर्वेक्षणाचे निर्देश

वाशीम : गेल्या दहा-बारा दिवसांपासून सततच्या पावसामुळे शेतकर्‍यांचे उडीद, मुग या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तसेच सोयाबीनवरही अज्ञात विषाणुने आक्रमण केले आहे. या ...

शेतकरी चळवळीतील नेते व माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत देखील कोरोना ‘पॉझिटिव्ह’

इस्लामपूर : राज्यातील लोकप्राधिनिधींना असलेला कोरोनाचा विळखा हा दिवसेंदिवस वाढत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनाच कोरोनाची लागण झाल्याने जनसामान्यांना असलेला धोका देखील वाढत आहे. ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!