खासदार

‘अनिश्चिततेची तलवार किती दिवस मराठा समाजाच्या डोक्यावर ठेवणार?’

मुंबई : मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीवरील सर्वोच्च न्यायालयाची तात्पुरती मनाई मागे घेण्यासाठी घटनापिठाची स्थापना करून तातडीने सुनावणी करण्याच्या राज्य शासनाच्या मागणीला यश आले असून, येत्या ...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अबोल असले तरी चतुर आहेत – शरद पवार

मुंबई : जनतेच्या विश्वासाच्या बळावर स्थापन झालेल्या राज्यातील महाविकास आघाडी सरकारने वर्षपूर्ती केली असून कितीही संकटे आली तरी महाराष्ट्र घाबरला नाही, घाबरणार नाही असे ...

लवकरच राज्यात भाजपची सत्ता येणार, उदयनराजेंचा दावा

सातारा : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने नुकतेच एक वर्ष पूर्ण केले आहे. मात्र अशात भाजपचे अनेक नेते हे सरकार फार काळ टिकणार नसल्याचा दावा ...

‘सीबीआय आणि ईडीचं केंद्र सरकार बघून घेईल, तुम्ही घरबशा मुख्यमंत्र्यांना मंत्रालयात तर पाठवा’

मुंबई : काही दिवसांपूर्वी ईडीने शिवसेना आमदार प्रताप सरनाईक व त्यांचे पुत्र विहंग सरनाईक यांच्या घरासह कार्यालयांवर छापा टाकून त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स ...

‘सीबीआय आणि ईडीचं केंद्र सरकार बघून घेईल, तुम्ही घरबशा मुख्यमंत्र्यांना मंत्रालयात तर पाठवा’

मुंबई : काही दिवसांपूर्वी ईडीने शिवसेना आमदार प्रताप सरनाईक व त्यांचे पुत्र विहंग सरनाईक यांच्या घरासह कार्यालयांवर छापा टाकून त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स ...

‘ह्या भिकार माणसाला खासदार कोणी केला? तपास संस्था आणि आर्मी यांचं काम काय हे कळत नाही’

सिंधुदुर्ग : नव्या कृषी कायद्यांना देशभरातील शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. देशाच्या विविध भागातून शेतकऱ्यांनी त्याविरोधात आंदोलने केली आहेत. त्यावरच आजच्या सामनाच्या अग्रलेखातून ...

मराठ्यांना आरक्षण द्यायचं नसेल तर तसं सांगा, लोक तुम्हाला घराबाहेर पडू देणार नाही – उदयनराजे

सातारा : महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या स्थगितीनंतर वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळालं. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास स्थगिती दिल्यानंतर राज्यभरात मराठा समाजाने आक्रमक होऊन आंदोलने केली. ...

मराठ्यांना आरक्षण द्यायचं नसेल तर तसं सांगा, लोक तुम्हाला घराबाहेर पडू देणार नाही – उदयनराजे

सातारा : महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या स्थगितीनंतर वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळालं. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास स्थगिती दिल्यानंतर राज्यभरात मराठा समाजाने आक्रमक होऊन आंदोलने केली. ...

कर्जत नगरपंचायत हद्दीतील नागरिकांचा विमा स्वखर्चाने उतरविणार- सुजय विखे

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे :  कर्जत नगरपंचायतने महिलांच्या डोक्यावरील हंडा खाली उतरवला आहे, चांगले रस्ते केले, लाईटची सर्वत्र चांगली व्यवस्था केली, फिटर युक्त पाणी पिण्यासाठी दिले, ...

तरुण गोगोईंच्या निधनाने लोकप्रिय व निष्ठावान नेतृत्व हरपले- बाळासाहेब थोरात

गुवाहटी: आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचं निधन झालं आहे. आसामचे आरोग्य मंत्री हेमंत बिस्व सर्मा यांनी ही माहिती दिली आहे. कोरोनामुक्त झाल्यानंतर तरुण ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!