खासदार

“महाराष्ट्रातील सरकार कुठल्याही क्षणी पडू शकते”; काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य

मुंबई : पाच राज्यांचे विधानसभा निवडणूकीचे निकाल काल जाहीर झाले. यामध्ये पंजाब वगळता उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणीपूरमध्ये भाजपने विजय मिळवला आहे. भाजपला टक्कर देण्यासाठी गोवा आणि उत्तर ...

‘पंजाबमध्ये राष्ट्रीय पक्षाने येणं गरजेचं होतं’ – संजय राऊत

मुंबई: पाच राज्यांच्या निवडणुकांचा काल निकाल जाहीर करण्यात आला. या निकालात पाच पैकी चार राज्यांमध्ये भाजप पक्षाला चांगले यश मिळाले आहे. मात्र पंजाबमध्ये भाजपला ...

“गेली ५० वर्ष आम्ही मुंबई पालिका लढतोय इथे भगवा कायम राहणार”, राऊतांचा इशारा

मुंबई: पाच राज्यांच्या निवडणूक निकालात पंजाब वगळता चार राज्यात भाजपला दणदणीत विजय प्राप्त मिळाला आहे. तर गोवा आणि उत्तर प्रदेशात उमेदवार उतरवणाऱ्या शिवसेनेला मात्र ...

पंजाबने BJP ला का नाकारले यावर चिंतन करायची गरज; संजय राऊतांची प्रतिक्रिया

मुंबई: काल (१० मार्च) पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल लागले. युपीत भाजपला प्रचंड मोठी आघाडी मिळत बहुमत प्राप्त झाले. मात्र पंजाबमध्ये त्यांना निराशादायक निकाल मिळाला. ...

“भाजपच्या विजयात मायावती आणि ओवेसींचे योगदान त्यांना भारतरत्न द्यावा लागणार”, राऊतांचा टोला

मुंबई: उत्तर प्रदेश निवडणुकीचा निकाल विरोधी पक्षाला धक्का लावून गेला आहे. भाजपने बहुमत मिळवत ३०० च्या आसपास टप्पा गाठत आपली ताकत दाखवून दिली आहे. ...

…आम्ही सरकार पाडण्याचा प्रश्नच नाही- प्रकाश जावडेकर

मुंबई : पाच राज्यांच्या निवडणूक निकालात पंजाब वगळता चार राज्यात भाजपला दणदणीत विजय प्राप्त झाला असून भाजपला टक्कर देण्यासाठी गोवा आणि उत्तर प्रदेशात उमेदवार ...

“बाबूश मोन्सेरात यांचे चरित्र व चारित्र्य पाहता…”, संजय राऊतांची टीका

मुंबई: गोव्यात शिवसेनेने जोरदार शक्तीप्रदर्शन दाखवले होते. गोव्यातील सभाची संपूर्ण जबाबदारी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या खांद्यावर सोपवली गेली होती. त्यात राऊत यांनी मोठे ...

“महाराष्ट्रातील सरकार कोणत्याही क्षणी पडू शकतं”, कुमार केतकर यांचे मोठे वक्तव्य

मुंबई : पाच राज्यांच्या निवडणूक निकालात पंजाब वगळता चार राज्यात भाजपला दणदणीत विजय प्राप्त झाला असून भाजपला टक्कर देण्यासाठी गोवा आणि उत्तर प्रदेशात उमेदवार ...

“महाराष्ट्रातील सरकार कोणत्याही क्षणी पडू शकतं”, कुमार केतकर यांचे मोठे वक्तव्य

मुंबई : पाच राज्यांच्या निवडणूक निकालात पंजाब वगळता चार राज्यात भाजपला दणदणीत विजय प्राप्त झाला असून भाजपला टक्कर देण्यासाठी गोवा आणि उत्तर प्रदेशात उमेदवार ...

“…त्या प्रेतांची पर्वा न करता लोकांनी पुन्हा भाजपला मतदान केले”, राऊतांचा घणाघात

मुंबई: संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते ते उत्तर प्रदेशात काय निकाल लागतात याकडे . योगी व मोदी यांना तिथे निर्विवाद कौल मिळाला आहे. या ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!