सिल्लोड
सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीवर भाजपन झेंडा फडकावला आहे. रांजणगाव शेनपुंजी ग्रामपंचायतीवर भाजपने विजय मिळवला. 17 पैकी 14 ठिकाणी विजय भाजपचे उमेदवार ...
‘त्या तरुणाचा बोलवता धनी कोण?’ अब्दुल सत्तारांनी फेटाळले ‘ते’ आरोप
औरंगाबाद : राज्यात सद्या मराठा आरक्षणाचा वाद चांगलाच पेटला आहे. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणास स्थगिती दिल्याने मराठा बांधव आक्रमक झाले असून राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं केली ...
अब्दुल सत्तारांची जीभ घसरली; मराठा आरक्षणप्रकरणी प्रश्न विचारणाऱ्या तरुणाला केली शिवीगाळ
औरंगाबाद : राज्यात सद्या मराठा आरक्षणाचा वाद चांगलाच पेटला आहे. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणास स्थगिती दिल्याने मराठा बांधव आक्रमक झाले असून राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं केली ...
‘महाराष्ट्रातील लेकी-सुनांच्या सुरक्षिततेसाठी मुख्यमंत्र्यांना जाब विचारणार का?’ : केशव उपाध्ये
मुंबई : देशभरात हाथरस प्रकरणावरून संताप व्यक्त केला जात आहे. राज्यात देखील या प्ररकणावरून पडसाद उमटत असून काँग्रेस, राष्ट्रवादीसह शिवसेना देखील योगी सरकारबाबत रोष ...
‘महाराष्ट्रातील लेकी-सुनांच्या सुरक्षिततेसाठी मुख्यमंत्र्यांना जाब विचारणार का?’ : केशव उपाध्ये
मुंबई : देशभरात हाथरस प्रकरणावरून संताप व्यक्त केला जात आहे. राज्यात देखील या प्ररकणावरून पडसाद उमटत असून काँग्रेस, राष्ट्रवादीसह शिवसेना देखील योगी सरकारबाबत रोष ...
सिल्लोड, सोयगाव या तालुक्यांना विविध योजनांमार्फत प्रत्येकी २५ कोटी : रावसाहेब दानवे
टीम महाराष्ट्र देशा : केंद्र सरकार हे सिल्लोड व सोयगाव या दोन तालुक्यांना पुढील तीन महिन्यांसाठी प्रत्येकी २५ कोटींची मदत करणार असल्याची माहिती दिली, केंद्रीय ...
सिल्लोड, सोयगाव या तालुक्यांना विविध योजनांमार्फत प्रत्येकी २५ कोटी : रावसाहेब दानवे
टीम महाराष्ट्र देशा : केंद्र सरकार हे सिल्लोड व सोयगाव या दोन तालुक्यांना पुढील तीन महिन्यांसाठी प्रत्येकी २५ कोटींची मदत करणार असल्याची माहिती दिली, केंद्रीय ...
गावकऱ्यांनी नियमांचे पालन करत भाजीपाला केला खरेदी
औरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील हट्टी गावातील लोकांनी बाजारातून भाजी-पाला खरेदी करतांना नियमांचे अत्यंत काटेकोरपणे पालन करत चांगला संदेश दिला. गर्दी न करता दिवस भर ...
या राक्षसी प्रवृत्तीला संपवण्याची वेळ आता आली आहे : उदयनराजे
टीम महाराष्ट्र देशा : “माणुसपणाला काळीमा फासणारी घटना हिंगणघाट तसंच औरंगाबाद येथे घडली. तरुण प्राध्यापिका व आज औरंगाबाद येथील महिलेला जिवंत जाळण्यात आले. या ...
या राक्षसी प्रवृत्तीला संपवण्याची वेळ आता आली आहे : उदयनराजे
टीम महाराष्ट्र देशा : “माणुसपणाला काळीमा फासणारी घटना हिंगणघाट तसंच औरंगाबाद येथे घडली. तरुण प्राध्यापिका व आज औरंगाबाद येथील महिलेला जिवंत जाळण्यात आले. या ...