ठाकरे सरकार
‘वैद्यकीय महाविद्यालय हा आमच्या अस्मितेचा विषय, ते मिळाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही’
परभणी : जिल्ह्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. मात्र, आता त्यासाठी जोरदार आंदोलन सुरू करण्यात आले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ...
‘भावोजी तुम्ही मागच्या दाराने दर्शनाचा प्रकार मुख्यमंत्री ठाकरेंच्या ‘आदेशा’ने केला का ?’
मुंबई : राज्यातील कोरोनाची दुसरी लाट ही ओसरली असून बहुतांश निर्बंधांमध्ये सूट देण्यात आली. अशातच काही महत्त्वाचे सण काही दिवसांवर येऊन ठेपले आहेत. बहुतेक ...
शाळांचे रूप पालटणार, ठाकरे सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
मुंबई: राज्यभरातील शाळांचे रूप पालटणार आहे. यासाठी ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळते आहे. राज्यातील शाळा आदर्श शाळा करण्याचे उद्दिष्ट शासनाने पुढे ...
पोलिसांना पुढे करुन हिंदू सणांवर गदा आणण्याचा ठाकरे सरकारचा प्रयत्न, मनसेचा आरोप
औरंगाबाद : पोलिसांना पुढे करुन हिंदू सणांवर गदा आणण्याचा ठाकरे सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आला आहे. हे सरकार हिंदू ...
सरकारच्या ‘नाकावर टिच्चून’ दहिहंडी फोडली, मनसे जिल्हाध्यक्ष दाशरथे यांचा दावा
औरंगाबाद : राज्यात दहिहंडी उत्सव साजरा करण्यास बंदी घालण्यात आलेली असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने हडको परिसरात दहिहंडी फोडण्यात आली. हिंदू सण साजरा करण्यासाठी ...
‘सर्वसामान्य लोकांनी काय पाप केलंय? शिवसेना खासदार मागच्या दाराने सिद्धिविनायकाच्या दर्शनाला’
मुंबई : ज्यातील कोरोनाची दुसरी लाट ही ओसरली असून बहुतांश निर्बंधांमध्ये सूट देण्यात आली. अशातच काही महत्त्वाचे सण काही दिवसांवर येऊन ठेपले आहेत. बहुतेक ...
‘भास्कर जाधवच्या मुलाने मंदिरात अभिषेक केलेला चालतो, पण सामान्यांसाठी मंदिरे बंद’
मुंबई : राज्यातील कोरोनाची दुसरी लाट ही ओसरली असून बहुतांश निर्बंधांमध्ये सूट देण्यात आली. अशातच काही महत्त्वाचे सण काही दिवसांवर येऊन ठेपले आहेत. बहुतेक ...
ठाण्यात नियम झुगारत मनसेने फोडली दहीहंडी
मुंबई: कोरोनामुळे राज्यशासनाने यंदा दहीहंडीवर बंदी घातली आहे. मात्र मनसेने यंदाची दहीहंडी फुटणारच असा निर्धार केला होता. त्यानुसार मनसेने ठाण्यात मध्यरात्री दहीहंडी फोडली. मात्र ...
‘शेतकाऱ्यांविषयीची अनास्था पुन्हा एकदा स्पष्ट, शेतकरी विरोधी शिवसेनेचा तीव्र निषेध..!’
उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्हावासीयांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या खरीप २०२० मधील नुकसान भरपाईच्या अनुषंगाने पालकमंत्री व कृषीमंत्री यांना बैठकीमध्ये सहभाग नोंदवावा अशी आग्रही मागणी शेतकऱ्यांच्या ...
‘लोकांचा जीव वाचवणे पाप असेल तर मविआ सरकार हे पाप करत आहे, ‘ काँग्रेसच्या सीमा थोरातांचा भाजपवर पलटवार!
औरंगाबाद : श्रावणासारख्या पवित्र महिन्यात मंदिर बंद ठेवण्यापेक्षा मोठे पाप नाही. तेच पाप राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार करत असल्याची टीका भाजपच्या महिला आघाडीने ...