ठाकरे सरकार
धार्मिक स्थळं बंद करण्यामागे सरकारचा हेतू काय?, राणाजगजितसिंह पाटील यांचा सवाल
उस्मानाबाद : राज्यात आता अनलॉक-३ नंतर सरकारने अटी व नियमांसह अनेक उद्योगधंदे, हॉटेल्स, लॉजिंग बोर्डिंग सुरू करण्याची परवानगी देऊन ८० ते ९०% व्यवहार चालू ...
‘कोरोना फक्त जनतेमुळे होतो ? शिवसेना आमदार भास्कर जाधवांच्या मुलासाठी नियम नाही का?’
सिंधुदुर्ग : राज्यातील कोरोनाची दुसरी लाट ही ओसरली असून बहुतांश निर्बंधांमध्ये सूट देण्यात आली. अशातच काही महत्त्वाचे सण काही दिवसांवर येऊन ठेपले आहेत. बहुतेक ...
‘ठाकरे सरकारचे नियम आमदार-खासदारांच्या मुलांना लागू होत नाही का?’ निलेश राणेंचा सवाल
रत्नागिरी : राज्यातील कोरोनाची दुसरी लाट ही ओसरली असून बहुतांश निर्बंधांमध्ये सूट देण्यात आली. अशातच काही महत्त्वाचे सण काही दिवसांवर येऊन ठेपले आहेत. बहुतेक ...
शासनाने तत्काळ अनुकूल निर्णय घ्यावा, नसता जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल- आमदार सावे
औरंगाबाद : राज्यभरातील मंदिरे खुली करावीत या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात आले आहे. औरंगाबाद शहरातही गजानन महाराज मंदिरासमोर भाजपने आंदोलन ...
‘मदिरा‘ चालू, ‘मंदिरं‘ बंद! तुघलकी राज्य सरकारचा जाहीर निषेध, निलंगेकरांचा हल्लाबोल
लातूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व मंदिरे बंद आहेत. यावरुन भाजप राज्य सरकारवर टीका करतेय. त्यात भाजपच्या वतीने राज्यभर ‘शंखनाद आंदोलन’ करण्यात आले. या ...
‘सत्तेत आल्यापासून ठाकरे हिंदू शब्दच विसरलेत,’ मनसेचा आरोप
मुंबई: शासनाने कोरोनामुळे उत्सवांवर बंदी घातलेली आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उत्सव साजरा करण्यासाठी ठाण्यामधील भगवती मैदानामध्ये आज सकाळपासून आंदोलन सुरु केलं आहे. ...
‘ही’ आहेत ठाकरे सरकारची महान टीम ११, भाजपचा टोला
मुंबई: जशी क्रिकेटमध्ये ११ जणांची टीम असते, अगदी तशीच टीम राज्यातील ठाकरे सरकारची आहे. असा टोला भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी लगावला आहे.दरम्यान महाविकास ...
वैद्यकीय महाविद्यालयाच्या मागणीसाठी परभणीकरांची एकजूट, स्वाक्षरी मोहीम यशस्वी
परभणी : जिल्ह्यामध्ये पीपीपी वैद्यकीय महाविद्यालय नाही तर शासकीय वैद्यकीय महाविद्याल स्थापन व्हावे यासाठी आंदोलन सुरू आहे. त्यासाठी परभणीचे खासदार संजय जाधव यांनी पुढाकार ...
‘ठाकरे सरकार मराठा आरक्षणप्रश्नी कमी पडले, हे अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलंय,’ राणा जगजितसिंह यांचा आरोप
मुंबई: भाजप नेते आमदार राणा जगजितसिंह पाटील मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर निशाना साधला आहे. त्यांनी मराठा आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र लिहिले आहे. ‘महाविकास आघाडी सरकार ...
‘शासनाने परवानगी दिली, नाही दिली तरी दहीहंडी होणारच,’ भाजपचा इशारा
मुंबई: राज्यात कोरोना संक्रमणाची भीती अजूनही कायम आहे. त्यामुळे शासनाने दहीहंडीला परवानगी नाकारली आहे. मात्र भाजपने राज्य शासनाने परवानगी देऊ अथवा न देऊ दहीहंडी ...