ठाकरे सरकार
‘देशाबद्दल आस्था असेल तर राज्यपालांनी ताबडतोब राजीनामा द्यावा’; अमोल मिटकरींनी केली मागणी
मुंबई: अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यपाल यांचं अभिभाषण होतं, अभिभाषण सुरू असताना अर्धवट सोडून राष्ट्रगीताची वाट न बघता राज्यपाल निघून गेले. तसेच काही दिवसांपूर्वी ...
१००व्या कसोटी मालिकेपूर्वी कोच द्रविडकडून विराटची प्रशंसा म्हणाला…
मुंबई : भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी विराट कोहलीच्या १००व्या कसोटी सामन्याच्या आधी त्याच्यासाठी एक विशेष संदेश दिला आहे. मोहाली येथील पंजाब क्रिकेट ...
‘ओबीसी समाजाचे आरक्षण संपवण्याचा कट’; गोपीचंद पडळकरांचा आरोप
मुंबई: ओबीसी आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल सुप्रीम कोर्टाने नाकारला आहे. राजकीय प्रतिनिधित्वाची योग्य आकडेवारी अहवाल नसल्याचं सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) आपल्या अहवलाता नमुद ...
OBC Reservation : “…तर ओबीसींची राजकीय हानी टळली असती”, राम सातपुतेंचा टोला
मुंबई: ओबीसी आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली असून मागासवर्ग आयोगाने जो अहवाल सादर केला होता तो अहवाल सुप्रीम कोर्टाने नाकारला आहे. त्यामुळे आता सुप्रीम ...
“भाजप आमदारांच्या बेशिस्तपणामुळे राज्यपालांना सभागृह सोडावे लागले”, जयंत पाटलांची टीका
मुंबई: राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज (३ मार्च) पहिल्याच दिवशी सत्ताधारी तसेच विरोधी पक्षातील नेत्यांनी प्रचंड गोंधळ घातला. काही दिवसांपूर्वी राज्यपाल कोश्यारी (Governor Bhagat Singh ...
OBC Reservation : “ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याला आमचा तीव्र विरोध”, फडणवीसांचा इशारा
मुंबई: ओबीसी आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली असून मागासवर्ग आयोगाने जो अहवाल सादर केला होता तो अहवाल सुप्रीम कोर्टाने नाकारला आहे. त्यामुळे आता सुप्रीम ...
State Budget Session 2022 : “बाळासाहेब ठाकरे आज असते तर एका मिनिटात अशा मंत्र्याला…”, फडणवीस आक्रमक
मुंबई: राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आजपासून (३ मार्च) सुरु झाले आहे. भाजपने विविध मुद्द्यांवरून ठाकरे सरकारला पहिल्याच दिवशी घेरले आहे. मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या ...
“…ही लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे”, ‘त्या’ घटनेवरून आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला संताप
मुंबई: राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज (३ मार्च) पहिल्याच दिवशी सत्ताधारी तसेच विरोधी पक्षातील नेत्यांनी प्रचंड गोंधळ घातला. काही दिवसांपूर्वी राज्यपाल कोश्यारी (Governor Bhagat Singh ...
State Budget Session 2022 : राज्यपालांनी शिष्टाचाराचा भंग केला, राष्ट्रपतींनी दाखल घ्यावी; यशोमती ठाकुरांची मागणी
मुंबई: राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज (३ मार्च) पहिल्याच दिवशी सत्ताधारी तसेच विरोधी पक्षातील नेत्यांनी प्रचंड गोंधळ घातला. राज्यपाल अभिभाषणवेळी मविआ नेत्यांनी प्रचंड गोंधळ घातला. ...
State Budget Session 2022 : यंदाचा अर्थसंकल्पीय अधिवेशन खऱ्या अर्थानं जनहितार्थ ठरेल- अजित पवार
मुंबई: राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून (३ मार्च) सुरू झाले आहेत. मात्र पहिलाच दिवस घोषणा आणि गोंधळानी सुरु झाला आहे. भाजप नेत्यांकडून नवाब मलिक यांच्या ...