Share

‘ओबीसी समाजाचे आरक्षण संपवण्याचा कट’; गोपीचंद पडळकरांचा आरोप

Published On: 

मुंबई: ओबीसी आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल सुप्रीम कोर्टाने नाकारला आहे. राजकीय प्रतिनिधित्वाची योग्य आकडेवारी अहवाल नसल्याचं सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) आपल्या अहवलाता नमुद केलं आहे. त्यामुळे ठाकरे सरकारला हा मोठा धक्का असून आता विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका करायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी देखील ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

भाजप आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, जाणून बूजून ओबीसी समाजाचे स्थानिक स्वराज्य संस्थेतलं राजकारण संपुष्टात आणायचं आहे, असा आरोप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केला आहे. तसेच या प्रस्तापितांना यांच्या जवळचे बगलबच्चे ओबीसींच्या जागांवर बसवायचे आहेत म्हणून गेल्या दोन वर्षांपासून जाणूनबूजून प्री प्लान करुन ओबीसींचं स्थानिक स्वराज्य संस्थेतलं आरक्षण संपवण्याचा कट या सरकारने रचला आहे, असा आरोप पडळकर यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!