अमित देशमुख
शेतकऱ्यांच्या नुकसानीचे अर्ज ऑफलाईन गावातच स्विकारा, पालकमंत्र्यांच्या सूचना
लातूर : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पिकांचे सुरूवातीला कमी झालेल्या पावसामुळे व गेल्या आठवड्यात जास्तीच्या पावसामुळे नुकसान झाले आहे. विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे ...
शेतकऱ्यांच्या नुकसानीचे अर्ज ऑफलाईन गावातच स्विकारा, पालकमंत्र्यांच्या सूचना
लातूर : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पिकांचे सुरूवातीला कमी झालेल्या पावसामुळे व गेल्या आठवड्यात जास्तीच्या पावसामुळे नुकसान झाले आहे. विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे ...
पालकमंत्र्यांनी आदेश देताच लातूरचे अधिकारी पोहोचले शेतकऱ्यांच्या बांधावर!
लातूर : जिल्हात शनिवारी रात्रीपासून दमदार पाऊस पडला असून ११ महसुल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. दिर्घकाळाच्या विश्रातीनंतर पडलेल्या पावसाने जिल्हाभरातील शेतकऱ्यांच्या पिकांना दिलासा मिळाला ...
पालकमंत्र्यांनी आदेश देताच लातूरचे अधिकारी पोहोचले शेतकऱ्यांच्या बांधावर!
लातूर : जिल्हात शनिवारी रात्रीपासून दमदार पाऊस पडला असून ११ महसुल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. दिर्घकाळाच्या विश्रातीनंतर पडलेल्या पावसाने जिल्हाभरातील शेतकऱ्यांच्या पिकांना दिलासा मिळाला ...
‘परभणी जिल्ह्यातील ‘मविआ’ मधील नेत्यांचे शासन दरबारी वजन नाही का?’
परभणी : जिल्ह्यात शायकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे यासाठी शिवसेनेच्या वतीने मागील काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असतानाही आघाडीमधील नेत्यांनीच हे ...
सर्वांना सोबत घेऊन मनात कोणताही मतभेद न ठेवता काम करेल- पैठण शहराध्यक्ष निमेश पटेल
औरंगाबाद : ‘मी सर्वांना सोबत घेऊन मनात कोणताही मतभेद न ठेवता काम करेल. मला प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, अशोक चव्हाण, अमित देशमुख यांनी शहर ...
‘कोरोना मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करा ; आगामी महिन्यातील सणवार दक्षता घेऊन साजरे करा’
मुंबई : सद्य परिस्थितीत महाराष्ट्रात कोरोनाबाधित रूग्णसंख्येत होत असलेली किंचित वाढ चिता वाढवणारी आहे. ही वाढ अधिक तीव्र होऊन ती तिसऱ्या लाटेचे रूप धारण ...
‘सात वर्षांमध्ये मोदी सरकारने देश विकायला काढला’, नाना पटोलेंची टीका
नांदेड : मागील सात वर्षांत केंद्र सरकारने देश विकायला काढला आहे. त्या संदर्भाने जागरूकता निर्माण करावी या उद्देशातूनच ‘व्यर्थ न हो बलिदान चलो बचाए ...
हेच का ते कोरोना परिस्थितीवर आपण मिळवलेले यश?, संभाजी पाटील निलंगेकरांचा संतप्त सवाल
लातूर : जिल्ह्यात सर्वाधिक कोरोना रुग्णांचे ऑक्सिजन, व्हेंटिलेटर अभावी मृत्यू झाले आहेत. त्यामुळेच हेच का ते कोरोना परिस्थितीवर आपण मिळवलेले यश? असा संतप्त सवाल ...
मांजरा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पातून मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांना पुरवठा- अमित देशमुख
लातूर : कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर मांजरा परिवाराच्या संयुक्त विद्यमाने वैद्यकीय कारणास्तव उभा करण्यात आलेला ऑक्सिजन प्रकल्प हा लातूर जिल्ह्यालाच नव्हे तर गरज भासल्यास मराठवाड्यातील ...