अमित देशमुख

‘शेतकऱ्यांनी शेतातील पाणी तुम्ही येईपर्यंत अडवून ठेवायचे का?’, सदाभाऊंचा संतप्त सवाल

मुंबई : मराठवाड्यासह जालना जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार आणि फळबागधारकांना हेक्टरी एक लाख रुपये मदत द्यावी, ...

एकही पात्र आपदग्रस्त मदतीपासून वंचित राहणार नाही, अमित देशमुख यांचा विश्वास

लातूर : जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे नुकसानीची पाहणी केल्यानंतर पालकमंत्री अमित देशमुख यांनी जिल्हा प्रशासनाची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश ...

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी शासन कटीबध्द- पालकमंत्री देशमुख

लातूर : जिल्ह्यात मागील तीन दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी शासन कटीबध्द असल्याचा विश्वास राज्याचे लातूरचे पालकमंत्री ...

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाची टीम लातूर मध्ये दाखल, पालकमंत्री अमित देशमुख यांच्याशी चर्चा

लातूर : लातूर जिल्ह्यातील पूरपरिस्थितीत अडकलेल्या अनेक नागरिकांना जिल्हा प्रशासनाने बाहेर काढले आहे. अजूनही पावसाची शक्यता लक्षात घेऊन पालकमंत्री अमित देशमुख यांनी राष्ट्रीय आपत्ती ...

आपदग्रस्थांना महाविकास आघाडीचे सरकार सर्वोतोपरी मदत करणार- अमित देशमुख

लातूर : जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीचा पालकमंत्री अमित देशमुख यांनी जिल्हाधिकारी आणि इतर संबंधित विभागाकडून आढावा घेतला. तसेच मदत कार्यासाठी युद्धपातळीवर यंत्रणा ...

अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची काँग्रेसच्या पथकाने पाहणी करावी, अमित देशमुखांच्या सूचना

लातूर : लातूर जिल्ह्यात अतिवृष्टी आणि नदीकाठी वाढलेल्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानीची लातूर जिल्हा काँग्रेस पथकाने पाहणी करावी. गावकरी, आपदग्रस्त यांना दिलासा द्यावा, अशा सूचना ...

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: लातूर जिल्हा बँक देणार ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज

लातूर : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकऱ्यांना पिक कर्जासाठी ५ लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या मुळे लातूर जिल्ह्यातील ...

मराठवाडा मुक्तीसंग्रामदिनाच्या ध्वजारोहणाला पालकमंत्र्यांची अनुपस्थिती, भाजपची टीका

लातूर : निजामाच्या तावडीतून मराठवाड्याची मुक्तता करण्यात अनेक हुतात्म्यांनी बलिदान दिले आहे. त्या नंतर मराठवाडा संयुक्त महाराष्ट्रात सामिल झाला. या दिवसाची आठवण म्हणून मराठवाडा ...

मराठवाडा मुक्तीसंग्रामदिनाच्या ध्वजारोहणाला पालकमंत्र्यांची अनुपस्थिती, भाजपची टीका

लातूर : निजामाच्या तावडीतून मराठवाड्याची मुक्तता करण्यात अनेक हुतात्म्यांनी बलिदान दिले आहे. त्या नंतर मराठवाडा संयुक्त महाराष्ट्रात सामिल झाला. या दिवसाची आठवण म्हणून मराठवाडा ...

उदगीर तालुक्यात उपजिल्हा रुग्णालयातील पहिली आरटीपीसीआर लॅब-अमित देशमुख

लातूर : कोविड-१९ ने जगभरात थैमान घातलेले आहे. कोविडची दुसरी लाट ओसरत असून संभावित तिसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोविडच्या या लाटेत ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!