🕒 1 min read
नाशिक : आदित्य ठाकरे यांना सुहास कांदे यांच्या वक्तव्याविषयी विचारणा करण्यात आली. सुहास कांदे यांनी तुमच्या भेटीची वेळ मागतिली आहे, याकडे आदित्य यांचे लक्ष वेधण्यात आले. त्यावर आदित्य ठाकरे यांनी म्हटले की, चालेल ना, पण आता मंदिराच्या परिसरात राजकारण नको.
कारण आमचं मंदिर हे राजकारणासाठी नसतं. मी सुहास कांदे यांना निश्चित भेटेन. त्यांनी मातोश्रीवरही यावं. आम्ही कधीच कोणासाठी दरवाजे बंद केले नव्हते, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या:
- Alcohol addiction | मद्य शौकिनांनो सावधान!; दारूमुळे तरुणांवर होणारे ‘हे’ दुष्परिणाम वाचा
- Dr.Bharti Pawar। द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती पदावर निवड झाली हा आमच्यासाठी सोनेरी क्षण – भारती पवार
- Amruta Fadnavis | “जिलेबी कितीही आडवळणी असो…; अमृता फडणवीस यांच्या देवेंद्र यांना अनोख्या शुभेच्छा
- Aditya Thackeray : आदित्य ठाकरेंनी सुहास कांदेंचं चॅलेंज स्वीकारलं, म्हणाले…
- Suhas Kande : आदित्य ठाकरेंनी माझ्या प्रश्नांची उत्तरे दिली तर मी ताबडतोब राजीनामा देतो; सुहास कांदे यांचे आव्हान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
